‘मी टू’ मोहिमेच्या निमित्ताने अनेक प्रतिष्ठित ‘बेनकाब’ होताहेत, तर महिलाही अन्यायाविरुद्ध उभ्या राहताहेत. पण यामुळे प्रत्येक महिलेकडे भीतीने, तर पुरुषाकडे संशयाने बघितले जाणे घातक आहे. दोषींना शिक्षा झालीच पाहिजे; पण ती तुम्ही-आम्ही देणार, की कायद्या ...
पौगंडावस्थेतील मुले अचानक विचित्र वागू लागतात. छोट्या छोट्या कारणांनी रागावतात, चिडतात, हिरमुसतात, शालेय वयातच प्रेमात पडतात, घरातून पळून जातात, आई-बापाच्या जिवाला घोर आणतात. का होते असे? ...
२००५च्या माळढोक पक्षी गणनेनुसार एकूण ५० माळढोक महाराष्ट्रात होते. २०१० साली ही संख्या १०वर आली, तर यावर्षी एकही माळढोक आढळला नाही. अभयारण्य तर झाले; पण केवळ कायदे करून जैवविविधता सांभाळता येत नाही, हेच यातून अधोरेखित होते. दुसरीकडे अभयारण्यामुळे शेतक ...
फक्त एका गझलसाठी त्यांना आजवर जगभरातून सहा लाखांहून अधिक लाइक मिळालेले आहेत. आजही जगाच्या कुठल्या ना कुठल्या कोपऱ्यात रसिक रोज ही गझल पुन: पुन्हा ऐकत-ऐकवत असतात. फाळणीची रेघ ओढली गेली आणि हा आवाज सीमेपलीकडे बंदिस्त झाला.. ...
निसर्गाच्या कुशीत : साधारणत: सहा महिन्यांच्या कालावधीत त्याने हे पहिले भक्ष्य खाल्ले होते. आमच्या प्रयत्नांना आलेले हे मोठे यश होते. त्यानंतर आम्ही पुन्हा दोन कोंबड्या टाकल्या. त्याने त्या रात्रीतूनच फस्त करून टाकल्या. तब्बल आठ महिन्यांच्या उपचारांनं ...
ललित : स्वप्नामुळे मानसिक रुग्णांवर उपचार करणेही शक्य होत आहे. कारण स्वप्न सांगण्यास व्यक्तीला संकोच कधीच वाटत नाही; पण आपल्या मनातील इच्छा सांगण्यास ती संकोच करत असते. ...
बळ बोलीचे : जमाना पार बदलला. सवयी बदलल्या. खाणे बदलले. ‘जीभ जागेवरच; पण चवी मात्र प्रचंड बदलल्या...’ ‘गावरान’ हा शब्द पाटी लावून, ओरडूनच सांगण्याचे दिवस आता जीव जाळत राहतात. ...
प्रासंगिक : औरंगाबाद महानगरपालिका, औरंगाबाद जिल्हा परिषद या निवडणुकांमध्ये पक्षाची जोरदार पीछेहाट झाली. महानगरपालिकेच्या निवडणुकीत तर संख्याबळ ११ वरून ३ वर घसरले. ही जबाबदारी त्यावेळी सुरेश धस यांच्यावर सोपवली होती. त्यानंतर मराठवाड्याची जबाबदारी विर ...