नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
फक्त एका गझलसाठी त्यांना आजवर जगभरातून सहा लाखांहून अधिक लाइक मिळालेले आहेत. आजही जगाच्या कुठल्या ना कुठल्या कोपऱ्यात रसिक रोज ही गझल पुन: पुन्हा ऐकत-ऐकवत असतात. फाळणीची रेघ ओढली गेली आणि हा आवाज सीमेपलीकडे बंदिस्त झाला.. ...
निसर्गाच्या कुशीत : साधारणत: सहा महिन्यांच्या कालावधीत त्याने हे पहिले भक्ष्य खाल्ले होते. आमच्या प्रयत्नांना आलेले हे मोठे यश होते. त्यानंतर आम्ही पुन्हा दोन कोंबड्या टाकल्या. त्याने त्या रात्रीतूनच फस्त करून टाकल्या. तब्बल आठ महिन्यांच्या उपचारांनं ...
ललित : स्वप्नामुळे मानसिक रुग्णांवर उपचार करणेही शक्य होत आहे. कारण स्वप्न सांगण्यास व्यक्तीला संकोच कधीच वाटत नाही; पण आपल्या मनातील इच्छा सांगण्यास ती संकोच करत असते. ...
बळ बोलीचे : जमाना पार बदलला. सवयी बदलल्या. खाणे बदलले. ‘जीभ जागेवरच; पण चवी मात्र प्रचंड बदलल्या...’ ‘गावरान’ हा शब्द पाटी लावून, ओरडूनच सांगण्याचे दिवस आता जीव जाळत राहतात. ...
प्रासंगिक : औरंगाबाद महानगरपालिका, औरंगाबाद जिल्हा परिषद या निवडणुकांमध्ये पक्षाची जोरदार पीछेहाट झाली. महानगरपालिकेच्या निवडणुकीत तर संख्याबळ ११ वरून ३ वर घसरले. ही जबाबदारी त्यावेळी सुरेश धस यांच्यावर सोपवली होती. त्यानंतर मराठवाड्याची जबाबदारी विर ...
भारतीय संस्कृतीतले अनेक घटक बालीत पाहायला मिळतात. बालीत हिंदूंची संख्याही ८५ टक्के, तरीही बालीवासीयांना आपल्या परंपरांचा खूप अभिमान. इथला निसर्ग तर सुंदर आहेच; पण आपला इतिहास आणि अस्तित्व जपण्याची त्यांची धडपडंही कौतुकास्पद. ...
आपणच लावलेले कुलूप; पण काहीजण परत परत ते तपासतात, काहीजण सारखे हात धुतात, येता-जाता मंत्र पुटपुटतात, घरातल्या फोटोंना नमस्कार करतात, तसे केले नाही तर अस्वस्थ होतात. काय प्रकार आहे हा? ...
कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ होऊ नये यासाठी सरकारने 2013 मध्ये कायदा केला आहे. मात्र आजही या कायद्याची अनेकांना माहिती नाही. महिलांनी आपल्या हक्कांसंदर्भात जागरूक राहिल्यास कुठल्याही छळापासून त्यांची मुक्तता होऊ शकेल. ...