पुण्यात काही चित्रपटगृहांना तर १०० वर्षांचा वारसाही होता. बदलत्या परिस्थितीत जसा ३५ एमएमचा पडदा काळाच्या पडद्याआड गेला, तशी ही काही चित्रपटगृहेही कायमची सोडून गेली. काही आपलं रूप बदलून आजही टिकून राहण्याचा प्रयत्न करीत आहेत. ...
आत्मप्रेरणेचे झरे : एखाद्या शिक्षकाने ठरवले तर तो किती समर्पित होऊन समाजशिक्षक होऊ शकतो याचे लातूर जिल्ह्यातील अहमदपूरचे हरिदास तम्मेवार हे उदाहरण ठरावे. ...
मराठवाडा वर्तमान : १९७२ इतकाच यंदाचा दुष्काळ भयंकर आहे. शिवाय तो मराठवाड्यापुरता मर्यादित नाही. त्यावेळी पीक हातचे गेल्याने हातातोंडाची गाठ कशी पडेल, ही चिंता होती. यावेळी रोजगाराबरोबरच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिक बिकट आहे. खरीपपाठोपाठ रबीही गेले ...
आपल्या नद्या, आपले पाणी : दक्षिण गंगा गोदावरी नदीचा उगम महाराष्ट्रात नाशिकजवळच्या त्रिंबकेश्वर येथे पश्चिम घाटातील ब्रह्मगिरी पर्वतातून होतो. उगमानंतर ती नाशिकपासून पूर्वेकडे दख्खनच्या पठारावरून नगर जिल्ह्याकडे वाहू लागते. ...
सरकारनं अपंगांसाठी नुकताच एक उपक्रम सुरू केला आहे. त्यानुसार जगभरातील अपंगांना कृत्रीम अवयव मोफत दिले जाणार आहेत. पण प्रत्यक्ष भारतात काय स्थिती आहे? त्याचा विचार कोण आणि कधी करणार? ...
ओसाडनगरीतल चोरी पाच लाख यूजर्सचा डेटा चोरीला गेल्यावर अपयशी गूगल प्लस अखेर बंद पडणार आहे. पण काय चोरीला गेले यापेक्षा सहज चोरी होऊ शकेल इतपत यंत्रणा गाफील होती आणि ही गाफिली लक्षात येऊनही ती मान्य न करण्याची गूगलची भूमिका अप्रामाणिक होती हे अधिक महत् ...
‘मी टू’ मोहिमेच्या निमित्ताने अनेक प्रतिष्ठित ‘बेनकाब’ होताहेत, तर महिलाही अन्यायाविरुद्ध उभ्या राहताहेत. पण यामुळे प्रत्येक महिलेकडे भीतीने, तर पुरुषाकडे संशयाने बघितले जाणे घातक आहे. दोषींना शिक्षा झालीच पाहिजे; पण ती तुम्ही-आम्ही देणार, की कायद्या ...
पौगंडावस्थेतील मुले अचानक विचित्र वागू लागतात. छोट्या छोट्या कारणांनी रागावतात, चिडतात, हिरमुसतात, शालेय वयातच प्रेमात पडतात, घरातून पळून जातात, आई-बापाच्या जिवाला घोर आणतात. का होते असे? ...
२००५च्या माळढोक पक्षी गणनेनुसार एकूण ५० माळढोक महाराष्ट्रात होते. २०१० साली ही संख्या १०वर आली, तर यावर्षी एकही माळढोक आढळला नाही. अभयारण्य तर झाले; पण केवळ कायदे करून जैवविविधता सांभाळता येत नाही, हेच यातून अधोरेखित होते. दुसरीकडे अभयारण्यामुळे शेतक ...