अनेकजण म्हणतात, आम्हाला खूप चिंता, काळजी आहे. खरं तर ही चिंताच आपल्याला कार्यप्रवृत्त करीत असते. पण या काळजीचा जर आपल्या क्षमतेवर विपरीत परिणाम होत असेल तर तिचे आजारात रूपांतर होते! ...
रत्नागिरी जिल्ह्यातील जेमतेम ४३५ घरांचं गाव. शेतीसाठी गावात कोणीच कीटकनाशके वापरत नाहीत. इथे होते ती केवळ सेंद्रीय शेती! सेंद्रिय शेतीचे महाराष्ट्रातील हे पहिले गाव! ...
शंभर वर्षांच्या उंबरठ्यावर पुलंना आठवताना.. ...ज्याला ‘खेळ जमलाय ना’ हे कोणत्याही बडिवाराखेरीज अनिवार निरागस उत्सुकतेने विचारता येतं, त्यालाच ‘एक्झिट’ही समजते आणि ती ज्याला जमते, त्याची आठवण त्याच्या पश्चातही पुसट होत नाही... ...
संगीतकार यशवंत देव काही वर्षे ‘ओशों’च्या प्रभावाखाली होते. आश्रमातील कफनी ते वापरायचे, वर रजनीशांचा फोटो असलेली माळ. त्यांनी आपलं नावही बदललं होतं. ओशोंच्या महानिर्वाणानंतर सर्व थांबलं; पण त्यांचं ते नाव मात्र कायम राहिलं!... ...
सुतरकंदी गावात एकदम शांतता, सन्नाटा. एका बाईशी बोलण्याचा प्रयत्न केला तर तिनंच विचारलं, ‘आसमे? बांगालीर?’ - मी म्हटलं, ‘नाही ! मी आसामी नाही, बंगालीही नाही!’ पुढं काही बोलणार तेवढ्यात तीच हसून म्हणाली.. जाऊ द्या, नाहीच कळणार तुम्हाला.. ...
आमची दिवाळी अगदी आगळीवेगळी. दिवाळीची सुरुवात व्हायची तीच तोंड कडू करून ! दिवाळी तशी साधीच; पण या दीपोत्सवात लक्ष्मीची पावले नक्कीच आपल्या तिजोरीकडे वळतील ही भावना प्रत्येकाच्या मनात ठाण मांडून असायची !.. ...
आपल्या आयुष्यात अनेक प्रसंग येतात, त्यावेळी आपण आनंदी, उत्साही राहणं आवश्यक असतं. मात्र प्रत्येकवेळी, प्रत्येकाला हे शक्य होईलच असे नाही. त्यासाठी काय कराल? ...