देशातील वाघांचे प्रमाण टिकविण्यासाठी ‘वाघ वाचवा’ मोहीम राबविणारे शासन आणि लोकांचा जीव वाचविण्यासाठी वाघालाच मारणारे शासन... दोन्हीवेळी धारेवर धरले गेले ते शासनालाच. अवनी वाघिणीच्या मृत्यूनंतरही गदारोळ सुरूच आहे... ...
नगर जिल्ह्यातील मुळा, प्रवरा तसेच नाशिकच्या गोदापात्रातून जायकवाडीसाठी पाणी धावत निघाले, तसे तहानलेल्या काठांनी आम्हीही निघालो. धावत्या पाण्यासोबत धावत राहिलो. वाटेत माणसे भेटली, आणि त्यांच्या कहाण्या ! - त्याचा हा वृत्तांत ! ...
अफगाणच्या वाळवंटात हजारो वर्षं छेडल्या जाणाऱ्या त्या स्वरांनी त्यांच्या नशिबात काही वेगळेच लिहून ठेवले होते, जे आम्हाला प्रत्यक्ष ऐकायचे होते, त्यांच्याच भूमीत जाऊन. तिथे जाता आले नाही; पण अफगाणी संगीताची जिवंत कहाणी मात्र डोळ्यांसमोरून सरसरत गेली... ...
अनेकजण म्हणतात, आम्हाला खूप चिंता, काळजी आहे. खरं तर ही चिंताच आपल्याला कार्यप्रवृत्त करीत असते. पण या काळजीचा जर आपल्या क्षमतेवर विपरीत परिणाम होत असेल तर तिचे आजारात रूपांतर होते! ...
रत्नागिरी जिल्ह्यातील जेमतेम ४३५ घरांचं गाव. शेतीसाठी गावात कोणीच कीटकनाशके वापरत नाहीत. इथे होते ती केवळ सेंद्रीय शेती! सेंद्रिय शेतीचे महाराष्ट्रातील हे पहिले गाव! ...
शंभर वर्षांच्या उंबरठ्यावर पुलंना आठवताना.. ...ज्याला ‘खेळ जमलाय ना’ हे कोणत्याही बडिवाराखेरीज अनिवार निरागस उत्सुकतेने विचारता येतं, त्यालाच ‘एक्झिट’ही समजते आणि ती ज्याला जमते, त्याची आठवण त्याच्या पश्चातही पुसट होत नाही... ...
संगीतकार यशवंत देव काही वर्षे ‘ओशों’च्या प्रभावाखाली होते. आश्रमातील कफनी ते वापरायचे, वर रजनीशांचा फोटो असलेली माळ. त्यांनी आपलं नावही बदललं होतं. ओशोंच्या महानिर्वाणानंतर सर्व थांबलं; पण त्यांचं ते नाव मात्र कायम राहिलं!... ...