एरव्ही पडदा उघडण्यापूर्वी घंटा वाजत असली, तरी नाट्यपंढरी सांगलीतील यंदाच्या रंगभूमी दिनाला पडदा उघडल्यानंतर एक घंटा वाजली. ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांनी वाजविलेली ती धोक्याची घंटा होती. ...
जागतिक तापमानवाढीचे एक कारण दुभत्या गायीदेखील आहेत आणि डेअरी उद्योगामुळे जागतिक उष्मावाढीत चार टक्के भर पडते आहे, असे शास्त्रज्ञांचे निरीक्षण आहे. शिवाय एक लिटर दूध तयार होण्यासाठी तब्बल एक हजार लिटर पाणी वापरले जाते ! म्हणूनच उष्मावाढ, जलदुर्भिक्ष आ ...
पैलवानकी हीच आपली ओळख असावी, असा माझा प्रयत्न राहिला आहे. आमच्या काळात पैलवानाला मोठा मान होता. त्यामुळे पैलवानकीतील यशाचा आधार घेऊन काहींनी पुढे राजकारणाचे फड गाजविले. ...
भाषा, लिपीकडे लक्ष न दिल्याने अथवा त्यांचा वापर न केल्याने देशातील २०० भाषा मरून गेल्याचे एका अभ्यासातून पुढे आले आहे. भाषा, लिपी व साहित्याच्या समृद्धीकडे आपण लक्ष दिले नाही तर भारतीय भाषा व साहित्याची ओळख राहणार नाही, हा धोका ओळखून डॉ. लवटे यांनी ब ...
ताज्या पाण्याच्या तुटवड्याचा प्रश्न सोडवण्यासाठी पाणथळ सारख्या स्त्रोतांचे संवर्धन करणे हे सर्व नागरिकांचे मूलभूत कर्तव्यच आहे. पाणथळ जागा या जैवविविधतेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या आहेत. भूगर्भातील पाणी ठराविक पातळीपर्यंत राखणे, पूर रोखणे, पाणी जम ...
देशातील वाघांचे प्रमाण टिकविण्यासाठी ‘वाघ वाचवा’ मोहीम राबविणारे शासन आणि लोकांचा जीव वाचविण्यासाठी वाघालाच मारणारे शासन... दोन्हीवेळी धारेवर धरले गेले ते शासनालाच. अवनी वाघिणीच्या मृत्यूनंतरही गदारोळ सुरूच आहे... ...
नगर जिल्ह्यातील मुळा, प्रवरा तसेच नाशिकच्या गोदापात्रातून जायकवाडीसाठी पाणी धावत निघाले, तसे तहानलेल्या काठांनी आम्हीही निघालो. धावत्या पाण्यासोबत धावत राहिलो. वाटेत माणसे भेटली, आणि त्यांच्या कहाण्या ! - त्याचा हा वृत्तांत ! ...
अफगाणच्या वाळवंटात हजारो वर्षं छेडल्या जाणाऱ्या त्या स्वरांनी त्यांच्या नशिबात काही वेगळेच लिहून ठेवले होते, जे आम्हाला प्रत्यक्ष ऐकायचे होते, त्यांच्याच भूमीत जाऊन. तिथे जाता आले नाही; पण अफगाणी संगीताची जिवंत कहाणी मात्र डोळ्यांसमोरून सरसरत गेली... ...