लडाखसमोर आज दोन मोठे प्रश्न आहेत. मुलांना उपयोगी पडेल असं शिक्षण आणि पाण्याच्या दुर्भिक्षाशी लढणं. या दोन्ही आघाड्यांवर लढणारा लडाखी माणूस एकच आहे, सोनम वांगचुक! ‘थ्री इडियट्स’मधल्या फुनसुख वांगडूपेक्षा प्रत्यक्षातला हा रॅँचो फारच भारी आहे ! ...
वास्तवाची सुसंगत जाणीव असणे, ताणातही स्वत:ला सक्रिय ठेवणे आणि इतरांशी नाते जोडणे. या तिन्ही गोष्टी एखादी व्यक्ती योग्य रीतीने करीत असेल तर, ती स्वस्थचित्त आहे असे समजले जाते; मात्र ते जमत नसेल, तर त्या व्यक्तीला उपचारांची आवश्यकता असते. ...
आपल्याकडे सोन्याची अनेक रूपं आहेत. वित्तीय भाषेत ती गुंतवणूक आहे, कायद्यासाठी ‘ स्त्रीधन’ आहे, स्त्री -पुरुषांसाठी दागिना आहे. सोहळ्यांमध्ये मिरवण्यासाठी ऐट आहे. गेल्या काही काळात मात्र सोन्याची झळाळी उतरल्यासारखी वाटते आहे. नव्या पिढीलाही सोन्य ...
नाटकाच्या प्रयोगात अशी छोटी मोठी नाटकं सतत चालू असतात, याचं महत्वाचं कारण नाटक एक जिवंत कला माध्यम आहे आणि जिवंत माणसं ते सादर करतात.. त्यामुळे त्या जिवंत कलावंतांचे गुण, दोष, चुका सगळंच त्या प्रयोगावर परिणाम करत असतं. ...
मागील काही वर्षांत राष्ट्रवादाची व्याख्याच बदलत चालली आहे. सरकार विरोधात अभिव्यक्त होणाऱ्यांना राष्ट्रद्रोही ठरविले गेले.....देश सोडून जा, पाकिस्तानात जा... असे फतवे निघाले.... ...
राजकीय नेत्यांना अनेक वेळा हॉस्पिटलमध्ये रुग्णांना भेटणे, दशक्रिया विधीसाठी जाणे क्रमप्राप्त असते. अनेक वेळा पूर्ण माहिती न घेता काही पुढारी जातात अन् त्यांची होते पंचाईत! ...
रोजगार हमी योजना सुरू झाली महाराष्ट्रात, नंतर ती भारतभर पोहोचली. रोहयो-नरेगा-मनरेगा अशा विविध नावाने ही योजना परिचित असली तरी त्यात अनेक स्वागतार्ह बदल झाले. आंध्र प्रदेशने तर या योजनेच्या माध्यमातून इतकी प्रगती केली, की नरेगावर काम करणारे गरीब मज ...
कोणत्याही शुभकार्यात विधवांना सन्मानाची वागणूक दिली जात नाही. हे पाहून अस्वस्थ झालेल्या नूलच्या दिलीप व विद्या सूर्यवंशी या दाम्पत्याने आपल्या आईसह आजूबाजूच्या विधवांच्या हस्ते लक्ष्मीपूजन करण्याचा नवा पायंडा पाडला आहे. ...