निवडणुका जवळ आल्या की, बाबूजींची आठवण काँग्रेसवाल्यांना होणारच. आता तर, घमासान लढाई आहे. अशा या लढाईत बाबूजी हवेच होते. ‘एकटा राहिलो तरी चालेल, कॉँग्रेसचाच झेंडा खांद्यावर घेऊन उभा राहीन’ - अशी जाहीर भूमिका घेणारे बाबूजीच !! ...
कडव्या धार्मिक अतिरेकाच्या घटनांनी व्यथित झालेल्या भारतीय नागरिकांच्या मनातल्या भयाला शब्द देणारी एक नज्म, भारतातल्या बदलत्या वास्तवाने व्यथित झालेल्या फहमिदा रियाज या ज्येष्ठ पाकिस्तानी लेखिकेची ही जुनी नज्म! तुम बिल्कुल हम जैसे निकले! ती व्हायरल ...
‘आपल्या नद्या, आपले पाणी’ : साक्षात दक्षिण-गंगा मानल्या जाणाऱ्या गोदावरी नदीला तिच्या उगमापासून समुद्रानजीकच्या त्रिभुज प्रदेशापर्यंत अखेरची घरघर लागली आहे की काय, अशी शंका येण्याजोगी स्थिती आज आहे. ...
ललित : माणसं माणसं माणसं... जीवन एक जत्रा व त्यात भेटलेली असंख्य माणसं... आणि त्यांचे असंख्य चेहरे; पण या असंख्य चेहऱ्यांपैकी एखादाच चेहरा मन:पटलावर ठळकपणे उमटून राहतो. तो आपण कितीही विसरला तरी विसरू शकत नाही किंवा नंतर कुठे अचानक दिसल्यास आपण चटकन ...
हरवलेली माणसं : दुष्काळ, नापिकी आणि कर्जबाजारीपणातून त्यानं व तिनं तीन वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती. आलेल्या अस्मानी संकटाला घाबरून त्यांनी मरणाला जवळ केलं. ते मुक्त झाले; आत्महत्या करून; पण त्यांच्या आत्महत्येनंतर त्यांच्या वाटेकडे डोळे लावून बस ...
मराठवाडा वर्तमान : गेल्या काही वर्षांपासून मराठवाड्यात दुष्काळाचे सातत्य आहे. ऊस आणि साखर कारखानदारी इथल्या कोरडवाहू शेतीला अजून किती वर्षे आतबट्ट्यात घालणार आहे. रेशीम उद्योगासारखा सक्षम असा पर्याय राजाश्रयाविना वाढीस लागला आहे. रेशीम निर्मितीची क्ष ...
आत्मप्रेरणेचे झरे : बंजारा तांड्यातील विद्यार्थी स्थलांतर १०० टक्के थांबवून शाळेची पटसंख्या सहापट करणारे जालना जिल्ह्यातील श्रीराम तांडा येथील शिक्षक जगदीश कुडे यांची मुलाखत. ...
रात्री झोपताना तुम्ही कोणती गाणी ऐकलीत? सकाळी किती वाजता उठलात, दिवसभरात कुठे कुठे गेलात, इथपासून तर तुमची ‘खरी’ ओळख काय आहे, इथपर्यंत आता काहीच लपून राहणार नाही. चीनमध्ये या तंत्रज्ञानाचा प्रवेश झाल्यावर आता जगभरात ते येऊ घातलं आहे ! ...