बळ बोलीचे : ‘भाषेसोबत ग्रामीण माणसे जेवढी खेळतात तेवढी शहरी माणसे खेळत नाहीत हे सत्य नाकबूल करता येत नाही. व्याकरण हे पुस्तके आणि परीक्षा यांच्याशी जास्त कटिबद्ध असते. ते रोज जिभेवरच्या भाषेत फार टिकत नाही आणि टिकवले जात नाही. आता बघा ‘काय म्हणून’ या ...
‘‘स्वातंत्र्याचा दुर्दम्य आशावाद व नसानसात देशाभिमान भिनलेले ते तिबेटीयन पाहुणे मागील ४६ वर्षांपासून भारतात वास्तव्यास आहेत. अद्याप त्यांनी भारताचे नागरिकत्व स्वीकारले नाही. आज ना उद्या तिबेट स्वतंत्र होईल या प्रतीक्षेत ते आहेत. ...
मानवी संवेदना हरवत असताना मायेची ऊब देणारं उमरी पठार येथील संत दोला महाराज वृद्धाश्रम वंचित निराधार वृद्धांचा आसरा बनले असून समाजमनाला अंतर्मुख करायला लावणारे सेवाधाम आहे. ...
‘एकदा भूमिकेत घुसलो की मी माझा राहत नाही’ वगैरे असल्या भंपक कल्पना घेऊन एखादा रंगमंचावर घुसला तर नाटकातील नाटकांना सामोरं जाणं त्याला अवघड जाईल हे निश्चित. ...
सामान्यत: भारतीयांसाठी चित्रपट हे मनोरंजनाचं, विरंगुळ्याचं साधन आणि माध्यम ! समकालीन वास्तवाच्या रखरखत्या आणि अनेकदा चटका लावणाऱ्या खिडक्या उघडणारे चित्रपट भारतीयांना पहिल्यांदा भेटले ते फिल्म फेस्टिव्हल्समधून! - ही संस्कृती आता खोल झिरपू पाहते आहे ! ...
आत्महत्या केलेल्या शेतकºयांच्या संसाराचा गाडा ओढणाºया त्यांच्या विधवा पत्नींच्या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. ठिकठिकाणांहून आलेल्या या महिलांचा मोर्चा विधिमंडळ अधिवेशनावर धडकतो आहे. घरच्या कर्त्या पुरुषाच्या मागे राहिलेल्या कर्जाचा भार वाहणाऱ्या या दु ...
गरज नसताना अनेकदा खाणं, व्यायाम नाही, कष्ट नाही, खाण्याची ‘उपलब्धता’ तर सर्वत्रच! पूर्वी साधी हॉटेल्सही फारशी दिसत नसत, आता तोंडात टाकण्यासाठी गल्लीच्या कानाकोपऱ्यावर काही ना काही मिळतंच! महाराष्ट्र शासनाच्या स्थूलता नियंत्रण अभियानाचे सदिच्छादूत डॉ. ...