अमुक एक माणूस ‘लहरी’ आहे, असे आपण म्हणतो. पण खरे तर प्रत्येक व्यक्ती लहरी असते. कारण आपण कोण आहोत, कसे आहोत, कसे वागतो, हे सारे या ‘लहरी’च ठरवत असतात. ...
मी थोरले चुलते राम नरेशसिंग यांना ‘मुंबईत पाय ठेवत नाही’ असा शब्द १९८० ला दिला; त्यामुळे मुंबई सोडून दिली. आता पुन्हा कधी मुंबईत पाय ठेवायचा नाही, असा मी स्वत:हूनच निश्चय केला. ...
आयुष्यातील चांगले वाईट अनुभव मनुष्याला बरंच काही शिकवून जातात. एखादा प्रसंग कायमचा मनावर कोरला जातो. दु:खद प्रसंगांना सामोरे जात आयुष्याकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन ऊर्जा देऊन जातो. अशाच एका ध्येयवेड्या भावाने कर्करोगाने निधन झालेल्या बहिणीच्या ...
भारताच्या अतिपूर्वेकडील प्रदेशांना ‘सेव्हन सिस्टर्स’ असे म्हटले जाते. आसाम, मेघालय, अरुणाचल येथे यापूर्वी जाऊन आलो होतो. मणिपूरला मात्र कधी गेलो नाही. डॉक्टर विश्वनाथ मगदूम या बालमित्राने आपल्या मुलाच्या ...
जागतिक कीर्तीचे तुलनाकार आणि इंग्रजीचे प्राध्यापक डॉ. आनंद पाटील यांचा महाराष्ट्राला माहीत नसलेला ‘सम्राट शिवाजी’ हा ग्रंथ दिमाखात प्रसिद्ध होत आहे. मराठीतील इतिहासाचा पुनर्विचार करायला लावणारा हा ग्रंथ आहे. ...
पद्मगंधा प्रतिष्ठान या साहित्य क्षेत्रात भरघोस काम करणाऱ्या संस्थेचा रौप्यमहोत्सव राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनाने दि. २९ व दि. ३० डिसेंबरला नागपूरच्या अंधविद्यालय, बी.आर. मुंडले शाळेच्या सभागृहात होत आहे. पद्मगंधा संस्थेच्या संस्थापिका ...
जी. जी. भोसले ‘डाळिंबी’ नावाचा चित्रपट करीत होते. ते १९८१ साल असावं. मी त्यांचा प्रमुख सहाय्यक होतो. मला माझ्या हाताखाली आणखी एका सहाय्यकाची गरज होती. एरवी सतीश रणदिवे किंवा आणखी कुणीतरी माझ्याबरोबर काम करीत असत. ...
हरवलेली माणसं : ती शहरभरात भेटेल तिथं काम करून हल्ली कशीबशी पोटापुरते दोन पैसे गोळा करण्यासाठी सकाळी सात वाजताच घराबाहेर पडते. तिच्या लेकरांना साखरझोपेतच अलविदा करून कामाच्या शोधात शहरभर दहा-वीस रुपये घेऊन भेटेल त्या घरी धुणीभांडी, साफसफाईचे काम करत ...
आपल्या नद्या, आपले पाणी : गेल्या उन्हाळ्यात नांदेडमध्ये गोदावरी नदीच्या पाण्यात फार मोठी घट झालेली दिसली. अनेक जागी नदीत जे काही पाणी उरले होते ते हिरव्यागार शेवाळाने भरलेले होते. नंतर जुलै महिन्यात थोडा पाऊस पडल्यावर नदीच्या पाण्यात थोडी वाढ झाली; प ...