आपण रोज जी कॉस्मेटिक्स वापरतो, त्यामुळे समुद्रातले जीव मरतात, असं सहावीतल्या मितालीनं तिच्या पुस्तकात वाचलं होतं. आपली मोठी बहीण आणि तिच्या मैत्रिणींना हे कसं समजवायचं आणि त्यांना त्यापासून कसं परावृत्त करायचं यासाठी मितालीनं मग घरातच एक प्रयोग सुरू ...
माणसाच्या हृदयात जेव्हा देशाबद्दल, धर्माबद्दल आस्था निर्माण होते तेव्हा तो फार मोठा पराक्रम गाजवू शकतो. या शक्तीच्या अधिष्ठानाशिवाय माणूस जय प्राप्त करू शकत नाही. ...
शेतकरी कुटुंबातील तरुण. तोही कट्यारसारख्या छोट्याशा गावात राहून मराठी चित्रपटसृष्टीत जाण्याचे स्वप्न पाहतो आणि आपल्या मेहनतीच्या, संघर्षाच्या जोरावर हा तरुण अभिनय, दिग्दर्शनातून आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवितो आणि मराठी चित्रपटसृष्टीलाही दखल घ्या ...
हा माणूस काय करेल याचा नेम नसे. कामगारांचा संप असो की मंत्रिपद, कुठंही या माणसाचं वागणं स्वत:चा खिसा भरण्यासाठी नव्हतं. ना पदाचं, ना सत्तेचं, ना पैशाचं प्रेम. पन्नासेक वर्षांचं सार्वजनिक जीवन या माणसाचं. त्याच्या सुरुवातीला हा माणूस फाटका होता, मरतान ...
गडचिरोली जिल्ह्याच्या ग्रामीण आणि दुर्गम भागाला आज आधुनिकतेचा काही अंशी का असेना, स्पर्श झाला आहे. पण भागमरागड तालुक्याच्या छत्तीसगड सीमेकडील डोंगराळ भागातल्या छोट्या गावांमध्ये राहणारे बडा माडिया जमातीचे लोक आजही मुख्य प्रवाहापासून कोसो दूर आहेत. ...