माणसाच्या हृदयात जेव्हा देशाबद्दल, धर्माबद्दल आस्था निर्माण होते तेव्हा तो फार मोठा पराक्रम गाजवू शकतो. या शक्तीच्या अधिष्ठानाशिवाय माणूस जय प्राप्त करू शकत नाही. ...
शेतकरी कुटुंबातील तरुण. तोही कट्यारसारख्या छोट्याशा गावात राहून मराठी चित्रपटसृष्टीत जाण्याचे स्वप्न पाहतो आणि आपल्या मेहनतीच्या, संघर्षाच्या जोरावर हा तरुण अभिनय, दिग्दर्शनातून आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवितो आणि मराठी चित्रपटसृष्टीलाही दखल घ्या ...
हा माणूस काय करेल याचा नेम नसे. कामगारांचा संप असो की मंत्रिपद, कुठंही या माणसाचं वागणं स्वत:चा खिसा भरण्यासाठी नव्हतं. ना पदाचं, ना सत्तेचं, ना पैशाचं प्रेम. पन्नासेक वर्षांचं सार्वजनिक जीवन या माणसाचं. त्याच्या सुरुवातीला हा माणूस फाटका होता, मरतान ...
गडचिरोली जिल्ह्याच्या ग्रामीण आणि दुर्गम भागाला आज आधुनिकतेचा काही अंशी का असेना, स्पर्श झाला आहे. पण भागमरागड तालुक्याच्या छत्तीसगड सीमेकडील डोंगराळ भागातल्या छोट्या गावांमध्ये राहणारे बडा माडिया जमातीचे लोक आजही मुख्य प्रवाहापासून कोसो दूर आहेत. ...
भारतातील संस्कृती ही जगभरासाठी मोठा कुतूहलतेचा विषय आहे. साहित्य, संगीत, सिनेमा हा तर नेहमीच आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिला आहे. प्रत्येक देशाला राष्टÑभाषा असलीच पाहिजे, असा आग्रह आॅक्सफोर्ड युनिव्हर्सिटीतील प्रा. इमरै बंग्घा धरतात. त्यांच्याशी झालेल्य ...
कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यातील बदामी शहर हे एक सुंदर पर्यटनस्थळ आहे. शिल्पकला, गुहा, लेणी, धार्मिकस्थळ आणि व्यापारी पेठ अशा अनेकविध अंगांनी बदामीचा लौकिक वाढतच आहे. ...
शिक्षणाची गंगोत्री वाहणारी पवित्र मंदिरे आज रॅगिंगसारख्या दुष्टचक्रात अडकल्याने विद्यार्थी नैराश्यमय जीवन जगत आहेत. परिणामी ही ज्ञानमंदिरे त्यांच्या आत्महत्येची क्षेत्रं बनत आहेत. ...