अमेरिकेहून पुण्यात आल्यावर, आईने विचारलं होतं, ‘काय खावंसं वाटतंय?’ डोहाळे वगैरे काहीही नव्हते; पण बिनधास्त ठोकून दिलं, ‘अंबाडीची भाजी-भाकरी खावीशी वाटतेय!’ तेव्हा बोलून गेले आणि मग अंबाडीचा आणि माझा एक छान प्रवास सुरू झाला. ...
आफ्रिकेतून एक खास गिफ्ट श्रेयाच्या घरी आलेलं होतं. खर्या हस्तिदंतापासून बनवलेला तो एक छोटा हत्ती होता. पण, अचानक हे गिफ्ट गायब झालं. घरातले सगळे जण शोधून दमले; पण कोणालाच ते सापडलं नाही. कारण श्रेयानं ते कचर्याच्या डब्यात टाकलं होतं. का केलं तिनं ...
नंदुरबार जिल्ह्यातील बलदाने नावाचं राजपूत समाजाचं गाव. इथल्या बायकांचा पदर कायम डोक्यावर असला, तरी त्या रूढीबद्ध नाहीत. पुरुषांनाही स्रियांच्या कामांचं अप्रूप. चूल आणि मूल सांभाळून त्या पंख पसरताहेत. गेल्या वर्षी वॉटरकपसाठी या गावातून फक्त पुरुष ...
82 टक्के कोरडवाहू गावांमध्ये पाणीटंचाईचा संघर्ष आह़े, तर संरक्षित धरण क्षेत्रातील गावांमध्ये पाण्याचा अपव्यय मोठय़ा प्रमाणात होतो़ पाणी नाही म्हणून टाहो फोडणारे ग्रामस्थ एकीकडे आणि डोळे, तोंड बंद करून आलेल्या आवर्तनाचा दुरुपयोग होताना पाहणारे दुसरीकड़ ...
हे पुस्तक म्हणजे मी माझ्या गावात आजोळी जन्मल्यापासून ते 1988मध्ये टोकियोमध्ये असताना माझी जी कारकीर्द झाली होती, म्हणजे पहिलं पोस्टिंग पूर्ण झालं तोपर्यंतचा अनुभव या पुस्तकात चित्रित झालेला आहे. ...
गिरचे सिंह दगावले की राष्ट्रीय वाहिन्यांवर बातम्यांची धामधूम... ताडोबात वाघ दिसला की महाराष्ट्रभर आनंदाची लहर... मग पांढरकवड्याच्या टिपेश्वर अभयारण्याने कुणाचे काय घोडे मारले? इथे एक दोन नव्हे, तीन-तीन वाघ एकत्र दिसतात, पण साधी स्थानिक वर्तमानपत्रातह ...
‘शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. जो घेईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही,’ असे शिक्षणाचे महत्त्व सांगणारे सुविचार ज्या शाळांच्या भिंतीवर लिहिले आहेत अशा पाच हजार शाळेतील काही लाख मुलांचे गुरगुरणे आता थांबणार आहे. 'शिकाल तर टिकाल' हा नारा देऊन शिक्षणाचे मह ...
उद्योग क्षेत्रात फार मोठी क्रांती घडवून कापूस ते कापड या ध्येयानुसार सर्व शेतकरी बांधव अपेक्षेने पाहत होते. यातच १९८५ मध्ये महाराष्ट्र शासनाने याविषयी फार मोठा निर्णय घेऊन कापूस उत्पादक प्रत्येक जिल्ह्यात सहकारी सूत गिरण्या उभ्या करण्याचा क्रांतिकारी ...
मागील काही दिवसापासून विदर्भातील शहरे विस्तवाशी खेळत आहेत, असे वाटते. चंद्रपूर, ब्रह्मपुरी, अकोला, वर्धा, अमरावती, नागपूर या शहरातील तापमान ४५ अंशांच्या वर गेलेले आहे. ...
महाराष्ट्रात सन १९७२ व त्यानंतर कोरड्या दुष्काळाच्या झळा जाणवायला लागल्या. हा दुष्काळ आजवर कुणीही कधीच गांभीर्याने घेतला नाही आणि आजही घेतला जात नाही. ...