फ्रान्समधील कान चित्रपट महोत्सवात नेहमीप्रमाणे उत्तम चित्रपटांची रेलचेल होती. ज्येष्ठ दिग्दर्शक केन लोच यांचा ‘सॉरी, वुई मिस्ड यू’ हा त्यातलाच एक. कौटुंबिक संघर्षाची टिपिकल कथा हाच या चित्रपटाचाही विषय असला तरी तो किती वेगळ्या पद्धतीनं मांडता येतो, य ...
पुसद तालुक्यातलं चिरंगवाडी आणि उमरखेड तालुक्यातलं गंगनमाळ. या दोन गावांमध्ये एक मोठी टेकडी आहे. शेजारचं गाव गेल्या दोन वर्षांपासून दुष्काळाशी लढण्यासाठी श्रमदानातून जलसंधारणाची कामं करत आहे हे कळल्यानंतर चिरंगवाडीमधल्या गावकर्यांनीही एकमताने ठर ...
राजीव नाईक, रवींद्र लाखे आणि माया पंडित हे तीनही कवी अस्सल नाटकवाले आहेत. 1990च्या पिढीतल्या नाटकवाल्या लोकांनी लिहिलेल्या या कविता आहेत. त्यात एकटेपण, तुटलेपण जसे आहे, तसे विस्कटलेपण आणि गवसलेपणही आहे. मराठी काव्य परंपरेला जोडणार्या आणि नवतेचा ...
कोकण हा आजवर उपेक्षित राहिलेला भाग. राजकीयदृष्ट्या या भागाकडे सातत्याने दुर्लक्ष झाल्यामुळे आणि राज्यस्तरावर कोकणाची छाप पाडण्यात इथले राजकीय नेते अयशस्वी झाल्यामुळे कोकणात अनेक प्रकल्प सुरूच झाले नाहीत किंवा सुरू होऊन वर्षानुवर्षे रखडले. काम ठप्प झा ...
खंडाळा तालुक्यात दशकापूर्वी औद्योगिक वसाहतीने पाय रोवले. खंडाळा, शिरवळ, केसुर्डी, धनगरवाडी, अहिरे, लोणंद या परिसरात औद्योगिक वसाहती निर्माण होऊ लागल्या. यासाठी ...
दोन वर्षांपूर्वी गडचिरोली-गोंदिया परिक्षेत्राचे उपमहानिरीक्षक म्हणून पदभार घेणारे अंकुश शिंदे यांची नुकतीच सोलापूरचे पोलीस आयुक्त म्हणून बदली झाली. या दोन वर्षाच्या काळात पोलिसांच्या आक्रमकतेने गडचिरोलीत नक्षलविरोधी अभियान चांगलेच चर्चेत राहिले. या अ ...
कोकणसह सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांना भूषणावह आणि महत्त्वाचे असणारे प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबितच आहेत. काही प्रस्तावित, काही अपूर्ण, तर काहींची केवळ घोषणाच झाली आहे. कोकणातील जलसिंचन प्रकल्प, स्वतंत्र विद्यापीठ, सातारा जिल्ह्यातील औद्योगिक वस ...
कोकणसह सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांना भूषणावह आणि महत्त्वाचे असणारे प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबितच आहेत. काही प्रस्तावित, काही अपूर्ण, तर काहींची केवळ घोषणाच झाली आहे. ...
पुण्यात वेगवेगळ्या पेठांमध्ये वर्षानुवर्षे अशा यात्रा होतात. अर्थात, त्याला आपण उरूस असे म्हणतो. साधारणत: चैत्र-वैशाख महिन्यांत हे उरूस साजरे होतात. त्याविषयी... ...
टीव्ही सीरियलप्रमाणे नातलगांमध्येही शह-काटशहचे खेळ दिसून येत आहे. एकूण काय तर मोठं कुटुंब आणि नातीगोती म्हणजे ‘दर्द का रिश्ता’ असतो की काय ? असा नव्या पिढीचा समज होऊन बसला आहे. ...