लोकमान्य टिळकांनी १९ मे १९१७ रोजी शिर्डीत येऊन साईबाबांची भेट घेतली. जवळपास सात-आठ तास शिर्डीत थांबलेल्या टिळकांच्या व साईबाबांच्या भेटीतील महत्त्वाचा तपशील मात्र कधीच उजेडात आला नाही. ...
अन्न, वस्त्र, निवारा याबरोबर मोबाईल ही देखील आपली मूलभूत गरज बनली आहे. पण त्याच्या अतिसेवनाने होणारे दुष्परिणाम टाळायचे असतील, तर मोबाईलचा उपासही महत्त्वाचा! ...
हॅलो...CM साहेब मी सर्वसामान्य मराठी माणूस बोलतोय...नाव सांगत नाही. कारण नावापेक्षा मी एक मराठी माणूस आहे आणि सर्व मराठी माणसांच्यावतीनं तुमच्याशी संवाद साधतोय असं समजा. ...