शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

मराठा नेत्यांनो गप्प का? त्यांच्याकडे २० टक्के, आमच्याकडे ८० टक्के मते; भुजबळांची जरांगेंवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2023 18:26 IST

पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात ओबीसी मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी भुजबळांनी मराठा नेत्यांना कशाला घाबरताय असा सवाल करत मनोज जरांगे पाटलांना लक्ष्य केले आहे. 

राज्यात अशांतता कोण पसरवतेय? ते रोज सभा घेतायत मी १५ दिवसांनी घेतोय. मनोज जरांगे यांनी आमदार नारायण कुचे यांच्या शारीरिक व्यंगावर टीका केली. कुणाच्या शारीरिक व्यंगावर टीका करणे चुकीचे आहे. आपण अशांना दिव्यांग म्हणतो. हिंदीतून टीका केली, तू दिव्यांग झालाय, तुला हिंदीसुद्धा येत नाही, अशी टीका मंत्री छगन भुजबळ यांनी जरांगे पाटलांवर केली आहे. 

 पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात ओबीसी मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी भुजबळांनी मराठा नेत्यांना कशाला घाबरताय असा सवाल करत मनोज जरांगे पाटलांना लक्ष्य केले आहे. 

मी 15 दिवसांनी बोलतो. पण एक आहे. सौ सोनार की और एक लोहार की. त्यामुळे थोडे बोलावे लागते. सर्वच काही ऐकून घेण्याची सवय आमच्यापैकी कुणालाच नाही. छगन भुजबळला सुद्धा ऐकायची सवय नाही. राज्याच शांतता असेल तर उद्योगधंदे येतील. बेरोजगारी दूर होईल. राज्याची आर्थिक स्वयत्ता वाढेल. परंतू, राज्यात अशांतता कोण निर्माण करतेय हे पाहणे आवश्यक आहे, अशी टीका भुजबळ यांनी केली. 

बीडमध्ये आमदारांच्या घरावर हल्ले झाले, बायका-मुली कशातरी वाचल्या. क्षीरसागर कुटुंबियांना मुसलमान समाजाने वाचवले. आपल्याच स्वकियांवर, बायका-मुलांवर हल्ला करा? छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना हे शिकवले का? असा सवालही भुजबळ यांनी जरांगे यांना केला. 

या महाराष्ट्रात विचार करणारा मराठा समाजही आहे. पण तो बोलत का नाहीय. मोठे नेते देखील आहेत, त्यांना कसली भीती वाटतेय? निवडणुकीच्या मतांची का? अरे त्यांच्याकडे २० टक्के आहेत, आमच्याकडे ८० टक्के मते आहेत. हर्षवर्धन पाटील कुणबी प्रमाणपत्र हवेय का? मोहिते पाटील कुणबी प्रमाणपत्र हवेय का? पाहिजे तर बोला, नको तर नको असे बोला, अरे बोला ना... सगळे शांत बसले कारण निवडणुकीसाठी? या गोष्टींना आळा घालणार नाहीत का, असा सवालही भुजबळ यांनी केला. 

टॅग्स :Chagan Bhujbalछगन भुजबळManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणOBC Reservationओबीसी आरक्षण