शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

भाजपाबरोबर आता राहिलेय कोण? राऊतांचे 'धोका कोणी दिला' वर शहांना प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2023 11:09 IST

निकाल हाती येताच उद्धव ठाकरेंनी धोका दिला असा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल नांदेडच्या सभेमध्ये केला होता.

निकाल हाती येताच उद्धव ठाकरेंनी धोका दिला असा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल नांदेडच्या सभेमध्ये केला होता. याला आज उद्धव ठाकरेंच्या शिवसेना गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रत्यूत्तर दिले आहे. ठाकरेंच्या शब्दावर विश्वास ठेवतो. आजही साडे अकरा कोटी जनतेचा ठाकरेंच्या शब्दावर विश्वास आहे. बाहेरच्यांवर नाही, असे राऊत म्हणाले. 

भाजपाबरोबर आता राहिलेय कोण? त्यांच्यासोबत त्यांच्याशी निष्ठावान असलेले अकाली दल, शिवसेना राहिलेले नाही. आता त्यांना २०२४ मध्ये कळेल, कोण होते म्हणून जिंकले होते. वाघाचे कातडे घालून कोल्हे-लांडगे फिरत आहेत. खरा वाघ समोर आला की त्यांची काय अवस्था होईल हे दिसेल, असे राऊत म्हणाले.  

धोका कोणी दिला, का दिला याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे आजचे सरकार आहे. तुम्हीच काही वर्षांपूर्वी शिवसेनेला मुख्यमंत्री पद दिले नव्हते ना, आता त्याच शिवसेनेच्या फुटलेल्या गटाला मुख्यमंत्री करून मिरवताय. आम्हाला धोका दिला त्याची कबुलीच तुम्ही देताय, अशी टीका राऊत यांनी शहा यांच्या आरोपांवर केली. 

राष्ट्रवादी हा स्वतंत्र पक्ष आहे. काल त्यांचा वर्धापन दिन झाला. यावेळी शरद पवारांनी पुर्नमांडणी केली. असे बदल होत असतात काळानुसार बदल करावे लागतात. तुम्ही त्याला भाकरी फिरविली असे म्हणू शकता. शरद पवार हे राष्ट्रीय नेते आहेत. त्यामुळे त्यांनी योग्य निर्णय घेतला असेल. अजित पवार हे राज्यातील नेते आहेत. त्यांचे महाराष्ट्रातील स्थान कायम आहे असे मला वाटते. सुप्रिया सुळे पक्षाच्या कार्याध्यक्ष झाल्यात याचा आनंद आहे, असे राऊत म्हणाले. 

अमित शहांनी देशाची कायदा सुव्यवस्था यावर बोलावे. गुजरातचे लोहपुरुष आहेत ना मग मणिपूरची हिंसा का नाही रोखता आली. तिथे आज काय चालू आहे, असा सवाल राऊत यांनी केला. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतAmit Shahअमित शाह