शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

महाराष्ट्राच्या तरुणाईला झालंय तरी काय? दररोज सरासरी १३ युवा संपवताहेत जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2023 06:04 IST

नववर्षात नवे संकल्प केले जातात. मात्र, २०२३ च्या सुरुवातीलाच आत्महत्यांचे सत्र सुरू झाले आहे.

मुंबई : या राज्यातील तरुणाईला झालंय तरी काय? असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. कारण, महाराष्ट्रात दररोज सरासरी १३ युवा वेगवेगळ्या कारणांपायी चक्क आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलत आहेत. घरगुती भांडणे, नैराश्य/तणाव, एकतर्फी प्रेमप्रकरणे, आर्थिक विवंचना यातून या आत्महत्या होत असल्याचे धक्कादायक वास्तव ‘लोकमत’ चमूच्या अभ्यासातून पुढे आले आहे. नववर्षात नवे संकल्प केले जातात. मात्र, २०२३ च्या सुरुवातीलाच आत्महत्यांचे सत्र सुरू झाले आहे. १ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या दीड महिन्याच्या कालावधीत तब्बल १,०२३ आत्महत्या झाल्या असून यापैकी निम्म्या २० ते ४५ या वयोगटातील आहेत.   

 कौटुंबिक कलह, ताण-तणाव, विरह, अपयश, अवहेलना, व्यसन, न्यूनगंड, गरिबी असो की डोक्यावर कर्जाचा डोंगर... यातून आलेल्या नैराश्यातून आत्महत्येचा प्रयत्न होतो. नैराश्यावर मात करणे कठीण असले तरी अशक्य नाही. सर्वांत चांगला उपाय म्हणजे मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेणे. औषधोपचार आणि समुपदेशनामुळे चांगला फरक पडतो.     - डॉ. अभिषेक सोमाणी, प्रमुख, मनोविकृतीशास्त्र, मेयो रुग्णालय, नागपूर

ही आहेत कारणे...आजारपण, प्रेमप्रकरण, व्यसन, नैराश्य, कर्जबाजारीपणा, आर्थिक चणचण, कौटुंबिक कलह, लग्न ठरत नसल्याने, बेरोजगारी कौटुंबिक वाद, अभ्यासाचे टेन्शन,  शेतीचे नुकसान, नापिकी, सासरी होणारा छळ, 

विदर्भ वयोगट ० ते १२     ०१३ ते १९     १५२० ते ४५     १६६४५ पुढे     १०४

मराठवाडावयोगट ० ते १२    २१३ ते १९     २३२० ते ४५     १४२४५ पुढे     ७३

उ. महाराष्ट्र  वयोगट ० ते १२    ०१३ ते १९    ८२० ते ४५    १२१४५ पुढे    २६

काेकण   वयोगट ० ते १२    ०१३ ते १९    ४२० ते ४५    १३४५ पुढे    ६

प. महाराष्ट्र    वयोगट ० ते १२     २१३ ते १९     ७२० ते ४५     १५०४५ पुढे     ६२

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी