शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

पाच वर्षांच्या सत्ताकाळात काय केलं ? अशोक चव्हाणांचा भाजपला खोचक सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2020 16:35 IST

शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी भाजप आक्रमक झाले असून आज भाजपच्या वतीने राज्यभर आंदोलनं करण्यात आली. त्याला अशोक चव्हाण यांनी चोख प्रत्युत्तर दिले. 

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्जमाफीचा निर्णय घेतला असून कर्जमाफीची प्रक्रिया सुरू झाली आहे. शेतकऱ्यांना मदत करण्याचे काम सरकार करत आहे. तुम्ही आंदोलन करून कायदा सुवस्थेचा प्रश्न उपस्थित करत आहात, असं सांगत पाच वर्षांच्या सत्ताकाळात तुम्ही कायं केलं असा सवाल काँग्रेसनेतेअशोक चव्हाण यांनी भाजपला केला. 

शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी भाजप आक्रमक झाले असून आज भाजपच्या वतीने राज्यभर आंदोलनं करण्यात आली. त्याला अशोक चव्हाण यांनी चोख प्रत्युत्तर दिले. 

उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या कर्जाची रक्कम त्यांच्या खात्यावर जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्यक्षात 15 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात प्रातिनिधी स्वरुपात रक्कम जमा झाली आहे. ही प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे भाजपला शेतकरी कर्जमाफीविषयी बोलण्याचा अधिकार नाही. ज्यांना पैसे मिळाले ते समाधानी आहेत. शेतकऱ्यांना मदत करण्याचे काम सरकार करत असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. 

दरम्यान राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणे चुकीचे आहे. चार महिन्यापूर्वी तुम्ही सरकारमध्ये होते. पाच वर्षांच्या काळात तुम्ही काय केलं असा प्रश्न चव्हाण यांनी उपस्थित केला. तसेच महाराष्ट्रातील जनतेला दिलासा देण्याचा सरकारचा प्रयत्न राहणार असल्याचे चव्हाणांनी नमूद केले.