शहरं
Join us  
Trending Stories
1
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
2
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
3
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकट; KL राहुलनं एक कॅच सोडला
4
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
5
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
6
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
7
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
8
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
9
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
10
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!
11
बदल्याची आग! आईने वडिलांना फसवून दुसरं लग्न केलं, संतापलेल्या मुलाने तिला कारने चिरडलं
12
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
13
कैदी नंबर १५,५२८, प्रज्वल रेवण्णाचा तुरुंगातील दिनक्रम आला समोर, दररोज करावं लागेल एवढं काम   
14
Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला 'हे' नियम पाळले तरच होतो संतानसुखाचा लाभ!
15
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
16
४० व्या वर्षीही करू शकता गुंतवणुकीचा श्रीगणेशा; रिटायरमेंटच्या वेळी होऊ शकता कोट्यधीश, महिन्याला किती कराल गुंतवणूक
17
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
18
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
19
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल

पाच वर्षांच्या सत्ताकाळात काय केलं ? अशोक चव्हाणांचा भाजपला खोचक सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2020 16:35 IST

शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी भाजप आक्रमक झाले असून आज भाजपच्या वतीने राज्यभर आंदोलनं करण्यात आली. त्याला अशोक चव्हाण यांनी चोख प्रत्युत्तर दिले. 

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्जमाफीचा निर्णय घेतला असून कर्जमाफीची प्रक्रिया सुरू झाली आहे. शेतकऱ्यांना मदत करण्याचे काम सरकार करत आहे. तुम्ही आंदोलन करून कायदा सुवस्थेचा प्रश्न उपस्थित करत आहात, असं सांगत पाच वर्षांच्या सत्ताकाळात तुम्ही कायं केलं असा सवाल काँग्रेसनेतेअशोक चव्हाण यांनी भाजपला केला. 

शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी भाजप आक्रमक झाले असून आज भाजपच्या वतीने राज्यभर आंदोलनं करण्यात आली. त्याला अशोक चव्हाण यांनी चोख प्रत्युत्तर दिले. 

उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या कर्जाची रक्कम त्यांच्या खात्यावर जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्यक्षात 15 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात प्रातिनिधी स्वरुपात रक्कम जमा झाली आहे. ही प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे भाजपला शेतकरी कर्जमाफीविषयी बोलण्याचा अधिकार नाही. ज्यांना पैसे मिळाले ते समाधानी आहेत. शेतकऱ्यांना मदत करण्याचे काम सरकार करत असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. 

दरम्यान राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणे चुकीचे आहे. चार महिन्यापूर्वी तुम्ही सरकारमध्ये होते. पाच वर्षांच्या काळात तुम्ही काय केलं असा प्रश्न चव्हाण यांनी उपस्थित केला. तसेच महाराष्ट्रातील जनतेला दिलासा देण्याचा सरकारचा प्रयत्न राहणार असल्याचे चव्हाणांनी नमूद केले.