शहरं
Join us  
Trending Stories
1
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
2
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
3
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
4
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
5
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
6
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
7
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
8
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
9
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
10
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
11
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
12
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
13
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
14
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
15
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
16
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
17
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
18
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
19
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?
20
GST कपातीनंतर Maruti Dzire किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या नवीन किंमत...

"अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दोन दिवसांत मदत देऊ; सणासुदीत कोणाच्याही डोळ्यात अश्रू ठेवणार नाही, जे बोलतो ते करतोच !"

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2020 08:30 IST

तुळजापूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली. यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या वेदना मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या.

 

तुळजापूर (जि.उस्मानाबाद) : सवंग घोषणा करणाऱ्यांपैकी मी नाही, मी जे बोलतो ते करतो, असा टोला विरोधकांना लगावताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सणासुदीत नुकसानग्रस्तांच्या डोळ्यात अश्रू ठेवणार नाही, येत्या दोन दिवसांत मदतीचा निर्णय जाहीर करू, अशी घोषणा त्यांनी तुळजापुरात बुधवारी केली.तुळजापूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली. यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या वेदना मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या. यानंतर मुख्यमंत्री म्हणाले, नुकसानीचा आढावा घेत आहे. पंचनामे पूर्ण होत आलेत. एक-दोन दिवसांत मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. यानंतर लागलीच मदतीचा निर्णय जाहीर करु. तोपर्यंत धीर धरा, काळजी घ्या. तुम्हाला पुन्हा उभे करण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचेही ठाकरे म्हणाले. यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख आदी उपस्थित होते.

शेतकऱ्याचा बांध फुटला...काटगाव येथील शेतकरी अरविंद माळी यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या बांधावर जाऊन चर्चा केली. यावेळी माळी यांचा बांधच फुटला़ ते रडतच म्हणाले, चार ते पाच फूट माती वाहून गेली आहे. घरातील लेकरांचे शिक्षण साहित्य भिजून गेले़ मीठ-मिरचीही शिल्लक राहिली नाही. यावर मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर मदत पोहोच करु, अशी ग्वाही दिली. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेFarmerशेतकरीState Governmentराज्य सरकार