शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

ऐन पाणीटंचाईत शहरात दोन जलवाहिन्या फुटल्या

By admin | Updated: June 10, 2016 02:02 IST

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये जेमतेम १२ टक्के जलसाठा उरला असल्याने पावसाळा येईपर्यंत पाण्याचे संकट कायम आहे़

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये जेमतेम १२ टक्के जलसाठा उरला असल्याने पावसाळा येईपर्यंत पाण्याचे संकट कायम आहे़ अशा वेळी २४ तासांत दोन ठिकाणी जलवाहिन्या फुटण्याच्या घटना घडल्या आहेत़ यामध्ये बुधवारी रात्री असल्फा येथे फुटलेल्या जलवाहिनीचे पाणी स्थानिक नागरिकांच्या घरात शिरले होते़, तर आज जोगेश्वरी येथे जलवाहिनी फुटली़घाटकोपर येथील असल्फामध्ये श्रीधर परब मार्गावर बुधवारी रात्री ११़३० च्या दरम्यान, ७२ इंचांची तानसा जलवाहिनी फुटली़ यामुळे लाखो लीटर पाणी वाहून गेले़ हे पाणी स्थानिक रहिवाशांच्या घरात शिरले़ तसेच रस्त्यावर उभ्या मोटारसायकलही या पाण्याच्या प्रवाहात वाहून जात होत्या़ भाजपा कार्यकर्ते प्रकाश मोरे आणि अनुप राजाळकर यांनी घरदुरूस्तीसाठी रहिवाशांना मदत केली. लाखो लीटर पाणी वाया गेल्याने असल्फा गाव एनएस रोड, खैरानी रोडसह कांदिवलीतील रहेजा संकुलातील पाणीपुरवठ्यावर आज परिणाम झाला़ पालिकेने तत्काळ दुरुस्तीचे काम हाती घेतले खरे, मात्र या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम सकाळी १० नंतरच पूर्ण झाले़ मात्र ही जलवाहिनी दुरस्त होत नाही तोच जोगेश्वरी पूर्व येथील बांद्रेकरवाडीत १२ इंचांची जलवाहिनी फुटली़ त्यामुळे पुन्हा हजारो लीटर पाणी वाहून गेले़ या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम तत्काळ हाती घेण्यात आले आहे़ (प्रतिनिधी)अधिकारी बेपत्ताअसल्फा येथील जलवाहिनी फुटल्यानंतर ही माहिती स्थानिक विभागातील अधिकाऱ्यांना देण्यासाठी आपत्कालीन व्यवस्थापन नियंत्रण कक्षाला तब्बल दोन तास शोधाशोध करावी लागली़ अधिकारी संपर्क कक्षेच्या बाहेर असल्याने अखेर दोन तासांनंतर जलवाहिनीच्या दुरुस्तीला सुरुवात झाली़