शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
3
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
4
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
5
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
6
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
7
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
8
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
9
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
10
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
11
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
12
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
13
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
14
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
15
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
16
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
17
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
18
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
19
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
20
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय

ऐन पाणीटंचाईत शहरात दोन जलवाहिन्या फुटल्या

By admin | Updated: June 10, 2016 02:02 IST

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये जेमतेम १२ टक्के जलसाठा उरला असल्याने पावसाळा येईपर्यंत पाण्याचे संकट कायम आहे़

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये जेमतेम १२ टक्के जलसाठा उरला असल्याने पावसाळा येईपर्यंत पाण्याचे संकट कायम आहे़ अशा वेळी २४ तासांत दोन ठिकाणी जलवाहिन्या फुटण्याच्या घटना घडल्या आहेत़ यामध्ये बुधवारी रात्री असल्फा येथे फुटलेल्या जलवाहिनीचे पाणी स्थानिक नागरिकांच्या घरात शिरले होते़, तर आज जोगेश्वरी येथे जलवाहिनी फुटली़घाटकोपर येथील असल्फामध्ये श्रीधर परब मार्गावर बुधवारी रात्री ११़३० च्या दरम्यान, ७२ इंचांची तानसा जलवाहिनी फुटली़ यामुळे लाखो लीटर पाणी वाहून गेले़ हे पाणी स्थानिक रहिवाशांच्या घरात शिरले़ तसेच रस्त्यावर उभ्या मोटारसायकलही या पाण्याच्या प्रवाहात वाहून जात होत्या़ भाजपा कार्यकर्ते प्रकाश मोरे आणि अनुप राजाळकर यांनी घरदुरूस्तीसाठी रहिवाशांना मदत केली. लाखो लीटर पाणी वाया गेल्याने असल्फा गाव एनएस रोड, खैरानी रोडसह कांदिवलीतील रहेजा संकुलातील पाणीपुरवठ्यावर आज परिणाम झाला़ पालिकेने तत्काळ दुरुस्तीचे काम हाती घेतले खरे, मात्र या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम सकाळी १० नंतरच पूर्ण झाले़ मात्र ही जलवाहिनी दुरस्त होत नाही तोच जोगेश्वरी पूर्व येथील बांद्रेकरवाडीत १२ इंचांची जलवाहिनी फुटली़ त्यामुळे पुन्हा हजारो लीटर पाणी वाहून गेले़ या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम तत्काळ हाती घेण्यात आले आहे़ (प्रतिनिधी)अधिकारी बेपत्ताअसल्फा येथील जलवाहिनी फुटल्यानंतर ही माहिती स्थानिक विभागातील अधिकाऱ्यांना देण्यासाठी आपत्कालीन व्यवस्थापन नियंत्रण कक्षाला तब्बल दोन तास शोधाशोध करावी लागली़ अधिकारी संपर्क कक्षेच्या बाहेर असल्याने अखेर दोन तासांनंतर जलवाहिनीच्या दुरुस्तीला सुरुवात झाली़