शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

गिधाड जनजागृती दिवस : महाराष्ट्रात उरले केवळ आठशे गिधाड!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2020 04:31 IST

आधुनिक जटायूंच्या संवर्धनासाठी सरसावल्या स्वयंसेवी संस्था

- संदीप आडनाईककोल्हापूर - मेलेले प्राणी खाऊन स्वच्छतादूत म्हणून काम करणाऱ्या गिधाडांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. सध्या देशात साधारण १९ हजार, तर राज्यात केवळ ८०० गिधाडे आहेत. त्यामुळे रामायणात सीतेला वाचविण्यासाठी प्राणांची आहुती देणाºया गिध कुळातील जटायूला मिळालेला सन्मान आज पुन्हा मिळवून देण्याची गरज व्यक्त होऊ लागली आहे.१९९० ते २००९ या काळात जगभरात ९९ टक्के गिधाडे नष्ट झाली. रॉयल सोसायटी आॅफ प्रोटेक्शन आॅफ बर्ड (इंग्लंड), पेरिग्रीन (इस्रायल), बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (भारत) या संस्थांनी सर्वेक्षण केले. हा पक्षी नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याचे लक्षात येताच आंतरराष्ट्रीय पातळीवरील काही संस्था आणि इंग्लंडच्या हॉक कॉन्झर्व्हेटरी ट्रस्ट यांनी संयुक्तपणे ५ सप्टेंबर २००९ रोजी ‘आंतरराष्ट्रीय गिधाड जनजागृती दिवस’ सुरू केला. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे डॉ. सचिन रानडे यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार देशात १९ हजारांवर गिधाडे शिल्लक आहत. पांढºया पाठीची ६०००, लांब चोचीची १२,०००, तर पांढ-या गिधाडांची संख्या १००० पर्र्यंत उरली आहे.‘सिस्केप’ या संस्थेचे प्रेमकुमार मेस्त्री यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात नागपूर आणि कोकणात गिधाडांची घरटी शिल्लक आहेत. यामध्ये पांढ-या पाठीची सुमारे ६०० आणि लांब चोचीची सुमारे २००, अशी सुमारे ८०० गिधाडांची संख्या नोंदविली गेली आहे.महाराष्टÑात गिधाडांच्या संवर्धनासाठी बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, कोकणात काम करणारी ‘सिस्केप’, भाऊसाहेब काटदरे यांची ‘सह्याद्री निसर्गमित्र,’ अ‍ॅनिमल वेल्फेअर बोर्ड आॅफ इंडिया, नाशिकचे इको इको फाऊंडेशन, पुण्यातील वाईल्ड लाईफ रेस्क्यू टीम काम करीत आहेत.जटायूला मिळालेला सन्मान पुन्हा मिळवून देण्याची गरजजगभरात २३, भारतात नऊ प्रजातीजगात गिधाडांच्या २३ आणि भारतात नऊ प्रजाती आढळतात. यामध्ये पांढºया पाठीची गिधाडे, लांब चोचीची गिधाडे, निमुळत्या चोचीची गिधाडे, इजिप्शियिन आणि युरेशियन ग्रिफन या गिधाडांचा समावेश आहे.35-40वर्षे इतके गिधाडांचे आयुष्यमान असते. एक जोडी वर्षाला साधारण एक अंडे घालून त्या पिलाचा सांभाळ करते आणि त्यापैकी फक्त50%पिले मोठी होतात.गिधाडे नष्ट होण्याची कारणे : डायक्लेफिनॅक औषधाचा जनावरांसाठीवापर, हरवलेला अधिवास, संसर्ग, पर्यावरणाचा ºहास, खाद्याची कमतरता आणिमानवी हस्तक्षेप यामुळे गिधाडांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. 

टॅग्स :environmentपर्यावरणNatureनिसर्ग