शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

#VidhanSabha2019 : आघाडीच्या जागावाटपाचे ठरले; काँग्रेस-राष्ट्रवादी प्रत्येकी १२५

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2019 07:43 IST

विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे जागा वाटप जवळपास निश्चित झाले अ

पुणे/मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे जागा वाटप जवळपास निश्चित झाले असून, दोन्ही पक्ष प्रत्येकी १२५ जागा लढविणार असून, मित्रपक्षांना ३८ देण्यात येणार आहेत, अशी माहिती माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी पुणे येथे दिली.विधानसभा निवडणुकीचा बिगुल एक-दोन दिवसात वाजण्याची शक्यता आहे. त्यामुळे आघाडी आणि युतीच्या जागा वाटप चर्चेला वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकतीच दिल्लीत काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली. या भेटीत राज्यातील जागा वाटपावर चर्चा झाली. इंदापूरच्या जागेवरून दोन्ही पक्षात वाद होता. मात्र, हर्षवर्धन पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने या जागेचे भांडण परस्पर मिटले आहे. मुंबईतील जागावाटपही पूर्ण झाले असून, राष्ट्रवादी चार जागा तर उर्वरित जागा काँग्रेस लढविणार आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांनी पक्षश्रेष्ठींशी या संदर्भात चर्चा केली आहे.>या जागांवर नव्यांना संधीराधाकृष्ण विखे पाटील (शिर्डी), जयदत्त क्षीरसागर (बीड), राणा जगजितसिंह पाटील (उस्मानाबाद), दिलीप सोपल (बार्शी), शिवेंद्रसिंहराजे (सातारा), भास्कर जाधव (गुहागर) पांडुरंग बरोरा (शहापूर), संदीप नाईक (ऐरोली) या आमदारांनी सेना-भाजपमध्ये प्रवेश केल्याने काँग्रेस- राष्ट्रवादी या ठिकाणी नव्या चेहऱ्यांना संधी देणार आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसvidhan sabhaविधानसभाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019