शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

#VidhanSabha2019 : आघाडीच्या जागावाटपाचे ठरले; काँग्रेस-राष्ट्रवादी प्रत्येकी १२५

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2019 07:43 IST

विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे जागा वाटप जवळपास निश्चित झाले अ

पुणे/मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे जागा वाटप जवळपास निश्चित झाले असून, दोन्ही पक्ष प्रत्येकी १२५ जागा लढविणार असून, मित्रपक्षांना ३८ देण्यात येणार आहेत, अशी माहिती माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी पुणे येथे दिली.विधानसभा निवडणुकीचा बिगुल एक-दोन दिवसात वाजण्याची शक्यता आहे. त्यामुळे आघाडी आणि युतीच्या जागा वाटप चर्चेला वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकतीच दिल्लीत काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली. या भेटीत राज्यातील जागा वाटपावर चर्चा झाली. इंदापूरच्या जागेवरून दोन्ही पक्षात वाद होता. मात्र, हर्षवर्धन पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने या जागेचे भांडण परस्पर मिटले आहे. मुंबईतील जागावाटपही पूर्ण झाले असून, राष्ट्रवादी चार जागा तर उर्वरित जागा काँग्रेस लढविणार आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांनी पक्षश्रेष्ठींशी या संदर्भात चर्चा केली आहे.>या जागांवर नव्यांना संधीराधाकृष्ण विखे पाटील (शिर्डी), जयदत्त क्षीरसागर (बीड), राणा जगजितसिंह पाटील (उस्मानाबाद), दिलीप सोपल (बार्शी), शिवेंद्रसिंहराजे (सातारा), भास्कर जाधव (गुहागर) पांडुरंग बरोरा (शहापूर), संदीप नाईक (ऐरोली) या आमदारांनी सेना-भाजपमध्ये प्रवेश केल्याने काँग्रेस- राष्ट्रवादी या ठिकाणी नव्या चेहऱ्यांना संधी देणार आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसvidhan sabhaविधानसभाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019