शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीत नाव त्यांचेच पण आडनाव दुसऱ्याचे; सकाळीच रांगेत आलेले पती-पत्नी मतदानाला मुकले
2
छत्रपती संभाजीनगरमध्ये २५ ईव्हीएम बंद पडली, परळीतही गोंधळ; टक्केवारीवर परिणाम
3
"उद्धव ठाकरेंचं स्वत:चं मेटावर्स जग, त्या जगाचे राजे तेच, नियमही त्यांचेच..."
4
Stock Market Opening Bell: Sensex-Nifty वर विक्रीचा दबाव, बाजार उघडताच गुंतवणूकदारांचे ₹४७.५ हजार कोटी बुडाले
5
"भर उन्हाळ्यात 'नगर दक्षिणे'त पैशांची धुवांधार बरसात"; पैसे वाटपावरून विखे - लंके यांच्यात जुंपली
6
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात चौथ्या टप्प्याच्या मतदानाला सुरुवात; 11 मतदारसंघ, तापमान कमी होणार
7
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीचा अपघातात मृत्यू, बसने कारला धडक दिली अन्...
8
राज ठाकरेंच्या राजकारणाचा शेवट, आग लावण्याची कामं बंद करा; जितेंद्र आव्हाड संतापले
9
NPS: Retirement वर पाहिजेय ₹२ लाखांचं Pension? पाहा तुम्हाला किती करावी लागेल गुंतवणूक
10
भारतासोबत पंगा महागात पडला! मालदीवकडे विमाने आणि हेलिकॉप्टर उडवण्यासाठी वैमानिक नाहीत
11
राज ठाकरेंनी ज्याची सुपारी घेतली, त्याची वाजवावी तर लागेलच! जयंत पाटलांनी काढला फडणवीसांचा जुना व्हिडीओ
12
'मिस्टर राज!' लाव रे तो व्हिडीओवर राज ठाकरेंना सुषमा अंधारेंचे प्रत्युत्तर; किणी हत्याकांड, कोहिनूर मिलची केली आठवण
13
जागरूक हो मतदारराजा; महाराष्ट्रासह १० राज्यांतील ९६ जागांसाठी आज होणार मतदान
14
आजचे राशीभविष्य - १३ मे २०२४; एखाद दुसरी सोडली, तर सर्वच राशींना फायद्याचा, आनंदाचा दिवस
15
पंतप्रधानांची निवड तुम्ही संगीत खुर्चीतून करणार का? उपमुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना सवाल
16
लोकशाही न मानणाऱ्या नरेंद्र मोदींची पावले हुकूमशाहीकडे; शरद पवारांची टीका
17
मूल दुसऱ्याचे पण आपल्याला हवे, यांना सगळे रेडीमेड पाहिजे; उद्धव ठाकरेंची भाजपवर कडाडून टीका
18
ही लोकसभेची निवडणूक भाजप विरुद्ध जनता अशी झालेली आहे: प्रकाश आंबेडकर
19
“यापुढे विधानसभा, लोकसभेची निवडणूक लढविणार नाही, राजकीय संन्यास…”: एकनाथ खडसे
20
भाजपाने उद्योग, नोकऱ्या गुजरातला पळविल्या, उद्या मंत्रालयही पाठवले जाईल: आदित्य ठाकरे

विदर्भाची होरपळ आणखी १५ दिवस राहणार कायम

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2019 1:21 AM

उष्माघाताने राज्यात दोन ज्येष्ठ नागरिकांचा बळी गेला. त्यातील एकजण विदर्भातील पांढरकवडा येथील आहेत.

पुणे : सूर्य आग ओकत असल्याने विदर्भाची होणारी होरपळ आणखी दोन आठवडे तरी कायम राहील, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने गुरुवारी वर्तविला आहे. उष्माघाताने राज्यात दोन ज्येष्ठ नागरिकांचा बळी गेला. त्यातील एकजण विदर्भातील पांढरकवडा येथील आहेत.हवामान विभागाने पुढील दोन आठवड्याचा अंदाज जाहीर केला असून, त्यानुसार विदर्भातील तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट आणखी दोन आठवडे कायम राहण्याची शक्यता आहे़ विदर्भाबरोबरच ओडिशा, आंध्र प्रदेशचा किनारपट्टीचा भाग, तमिळनाडुतील काही भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे़विदर्भापाठोपाठ मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे़ राज्यात सर्वाधिक कमाल तापमान चंद्रपूर येथे ४६ अंश सेल्सिअस तर, सर्वात कमी किमान तापमान महाबळेश्वर येथे १८़५ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे़अंदमान समुद्रात मॉन्सून दाखल होण्याच्या दृष्टीने अनुकूल वातावरण असून येत्या १८ अथवा १९ मेपर्यंत मान्सून अंदमान समुद्र, निकोबार बेट आणि परिसरात दाखल होण्याची शक्यता आहे़उष्माघाताचे दोन बळीयवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथील उत्तरवार ले-आऊटमध्ये तुकाराम शंकर गेडाम या ज्येष्ठ नागरिकाचा उष्माघाताने मृत्यू झाला. गेडाम हे दुपारी बँकेच्या कामासाठी घरून पायी जात असतानाभोवळ येऊन पडले. रस्त्याने जाणाऱ्या लोकांनीत्यांना पाणी पाजले. परंतु काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला.औरंगाबादमधील पैठण तालुक्यातील खाम जळगाव शिवारात देवराव किसन लाटे (६२) या शेतकºयाचा मृत्यू झाला. कपाशीच्या शेतात मृतदेह आढळला.

टॅग्स :Heat Strokeउष्माघात