शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळ्यात अवकाळी, पिकांची झाली माती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2024 09:37 IST

Unseasonal Rain In Maharashtra: विदर्भ, मराठवाड्यात दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असून काही भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला आहे. त्यामुळे हळद, आंबा व फळबागांचे नुकसान झाले आहे.  

 नांदेड/गडचिरोली - विदर्भ, मराठवाड्यात दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असून काही भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला आहे. त्यामुळे हळद, आंबा व फळबागांचे नुकसान झाले आहे.   

हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण व विजांच्या कडकडाटांसह पाऊस झाला. त्यामुळे शिजवून वाळू घातलेल्या हळदीचे अधिक नुकसान झाले. काढणीस आलेल्या हरभरा पिकाचेही नुकसान झाले आहे.  परभणीमध्येही शनिवारी रात्रीच्या वादळामुळे झाडे उन्मळून पडली. रब्बी हंगामातील काही पिकांचे नुकसान झाले. रविवारी सकाळपर्यंत परिसरात ४.२ मिलिमीटर पाऊस झाला. गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातही वादळामुळे पिकांचे व घरांचे नुकसान झाले आहे. 

वीज कोसळून दोन ठारबीड/सातारा : पाथरवाला बु. (ता. गेवराई, जि. बीड) येथील श्रीराम भाऊसाहेब ठोंबरे (१८) हा युवक शनिवारी रात्री उसाला पाणी देत होता. यावेळी वीज तरुणाचा मृत्यू झाला. आलेवाडी (ता. जावळी, जि. सातारा) येथील गणेश दुटाळ (३४) हा ज्वारी काढत असताना वीज कोसळली. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला.

टॅग्स :RainपाऊसMaharashtraमहाराष्ट्र