शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

ठाकरेंना वाट पहावी लागणार! धनुष्यबाणावरील सुनावणी उद्या नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजात नोंदच नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2023 19:42 IST

निवडणूक आयोगाने शिवसेना आणि धनुष्यबाण हे एकनाथ शिंदे गटाला दिले होते. याविरोधात ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात गेला होता.

अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या शिवसेना ठाकरे-शिंदे प्रकरणावर येत्या काही दिवसांत निकाल येण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री शिंदेंसह शिवसेनेच्या १६ आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. उद्धव ठाकरे गटासह विरोधक गेल्या काही दिवसांपासून राजकीय भूकंपाची शक्यता व्यक्त करत आहेत. अशातच उद्या होणारी निवडणूक आयोगाच्या धनुष्यबाण निर्णयाविरोधातील सुनावणी होणार नसल्याचे समोर आले आहे. 

निवडणूक आयोगाने शिवसेना आणि धनुष्यबाण हे एकनाथ शिंदे गटाला दिले होते. याविरोधात ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात गेला होता. या याचिकेवर सुनावणीचा पुढील तारीख ही २४ एप्रिल ठरली होती. परंतू सर्वोच्च न्यायालयाच्या उद्याच्या कामकाजामध्ये या प्रकरणाचा उल्लेखच नसल्याने ही सुनावणी पुढे ढकलण्यात आल्याची चर्चा आहे. 

सत्तासंघर्षाच्या निकालावर काही दिवसांत निकाल येणार आहे. यामुळे धनुष्यबाणाच्या याचिकेवरील सुनावणी या निकालानंतरच होण्याची शक्यता आहे. आता घेतली तर कायदेशीर पेच निर्माण होऊ शकतात, असे राजकीय वर्तुळात अंदाज लावले जात आहेत.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना