शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

उजनीतून भिमेत पाणी सोडण्याचे केले बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2019 12:40 IST

वीर धरणातील विसर्ग वाढविला; बोगद्यातून सीना नदीत पाण्याचा प्रवाह संथ

ठळक मुद्देउजनी धरणातून विसर्ग बंद करण्यात आल्यामुळे तर वीर धरणातील विसर्ग कमी झाल्यामुळे भीमेतील पाण्याची पातळी खालावत चाललीवीर धरणातून नीरेत ४८८७ कुसेक्स विर्सग सुरू असताना शुक्रवारी पुन्हा धरण क्षेत्रात पाणी येत आहेधरणांमधील पाण्याची अशी स्थिती असताना जिल्ह्यातील शेतकरी मात्र पाऊस आणि उजनीच्या पाण्याच्या प्रतिक्षेत

सोलापूर : उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडण्याचे शुक्रवार सकाळपासून बंद करण्यात आले आहे. 

उजनी धरणातून विसर्ग बंद करण्यात आल्यामुळे तर वीर धरणातील विसर्ग कमी झाल्यामुळे भीमेतील पाण्याची पातळी खालावत चालली आहे. वीर धरणातून नीरेत ४८८७ कुसेक्स विर्सग सुरू असताना शुक्रवारी पुन्हा धरण क्षेत्रात पाणी येत आहे. त्यामुळे सकाळी दहा वाजेनंतर विर्सगात वाढ करून १४ हजार १६१ पर्यंत नेण्यात आला आहे. धरणांमधील पाण्याची अशी स्थिती असताना जिल्ह्यातील शेतकरी मात्र पाऊस आणि उजनीच्या पाण्याच्या प्रतिक्षेत आहे. सीनेत सोडलेले पाणी अत्यंत संथ गतीने पुढे सरकत आहे. हीच स्थिती कालव्यांची आहे. 

जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार धरणांची पाणी स्थिती पुढीलप्रमाणे आहे. विर्सग बंद करण्यात आलेले धरणे: टेमघर, वारसगाव, पवणा, कासारसाई, भामाआसखेड, वडीवळे, पिंपळगाव जोग, माणिकहोह, येडगाव,वडज, विसापूर, उजनी. विर्सग सुरू असलेली धरणे. पानशेत: १९५४ क्युसेक्स, खडकवासला: ३४२४, मुळशी: ५000, कळमोेडी: १२९, चासकमान: १११0, आंध्रा: ९८0, गुंजवाणी: ३00, भाटघर: ८१0, नीरा देवघर: २४५८, वीर: १४१६१, डिंबे: १९२0, चिल्हेवाडी: ८४८, घोड: ११६0, बंडगार्डन: ११0६१, दौंड: ९१७५, वीरधरण: ४८८७, नीरा नरसिंगपूर: २४0१, पंढरपूर: ९३५८. कालव्याच्या शेवटच्या भागाला अद्याप पाणी मिळालेले नाही. अनेक ठिकाणचे पाणी बंद करण्यात आल्यामुळे शेतकरी नाराज झाले आहेत.

एकीकडे उजनी धरण भरल्यावर नदीत पाणी सोडण्यात आले, दुसरीकडे हेच वाया जाणारे पाणी शेतीला देण्याचे चांगले नियोजन करण्यात यावे अशी मागणी होत आहे. दरम्यान, हिप्परगा तलावासाठी सोडण्यात आलेले पाणी बंद करण्यात आले आहे़ याच पार्श्वभूमीवर पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी गुरूवारी बैठक घेऊन जलसंपदा विभागाचे अधिक्षक अभियंता धीरज साळे यांना सूचना दिल्या़

टॅग्स :SolapurसोलापूरUjine Damउजनी धरणwater transportजलवाहतूकPandharpurपंढरपूरagricultureशेती