शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
3
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
4
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
5
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
6
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
7
मुंबई इंडियन्सच्या संघात अंशुल कंबोजची एन्ट्री! टॉस जिंकून २३ वर्षीय ऑल राऊंडरला दिली संधी, जाणून घ्या कोण आहे तो
8
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
9
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
10
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
11
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
12
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
13
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
14
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
15
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
16
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
17
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
18
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
19
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
20
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  

‘जलयुक्त शिवार’ची चिकित्सा; ग्रामसभेला अधिकार देण्याची शिफारस

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2020 3:32 AM

योजना अधिक कार्यक्षमपणे राबविण्यासाठी गावाऐवजी पाणलोट क्षेत्र विकासाच्या निकषाची गरज जलयुक्त शिवार अभियान योजनेचे मूल्यमापन अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.

मुंबई : पुण्यातील ‘द युनिक फाउंडेशन’ या संशोधन संस्थेने जलयुक्त शिवार योजनेच्या अंमलबजावणीसंदर्भात राज्यातील विविध विभागांत केलेल्या अभ्यासानंतर त्यात काही त्रुटी आढळल्या आहेत. ही योजना अधिक कार्यक्षमपणे राबविण्यासाठी गावाऐवजी पाणलोट क्षेत्र विकासाच्या निकषाची गरज जलयुक्त शिवार अभियान योजनेचे मूल्यमापन या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. योजनेची चिकित्सा करताना सरकारला काही शिफारशीही करण्यात आल्या आहेत.संरचनेसंदर्भात काही शिफारशी करताना कामांच्या उत्तरदायित्वाबाबत स्पष्ट निर्देश आणि समन्वय असावा, सकारात्मक हस्तक्षेप व देखभाल करणारी यंत्रणा उभारावी तसेच कंत्राटदारांवर नियंत्रण ठेवण्याची सूचना करण्यात आली आहे. योजनेसंदर्भातील विविध विभागांमध्ये समन्वय ठेवण्यासाठी स्वतंत्र विभागाची निर्मिती करणे, तक्रार निवारण आणि कार्यवाही करणाऱ्या यंत्रणेची निर्मिती, वाळू उपसा, वृक्षतोड थांबविणे, मशीनचा अतिवापर टाळावा, योजनेत पारदर्शकता हवी, मृदा संवर्धन व्हावे, वाळू उपसा थांबावा आदी शिफारशी प्रभावी अंमलबजावणीसाठी करण्यात आल्या आहेत.दुष्काळ निर्मूलन कसे होणार?नव्याने काहीच मांडणी न करता केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांना एकत्र करून जलयुक्त शिवार अभियान योजना तयार करण्यात आल्याचे अभ्यासात आढळले आहे. या योजनेमुळे दुष्काळ निवारण होणे शक्य होईल का, याबाबतही अहवालात साशंकता व्यक्त करण्यात आली आहे.जलयुक्त शिवार योजनेतून जेथे चांगली कामे झाली तेथे ऊस लागवड आणि बोअरवेल घेण्याच्या प्रमाणात वाढ झालेली दिसून आली. पश्चिम महाराष्ट्रातील नेतृत्व, स्थानिक कार्यकर्ते आणि स्वत: शेतकरी योजनेविषयी जागृत आहेत. त्या तुलनेत मराठवाडा व विदर्भात स्थानिक नेतृत्व व प्रशासन उदासीन दिसून आले. लोकसहभागही कमी आढळून आला.- विवेक घोटाळे (कार्यकारी संचालक), द युनिक फाउंडेशन, पुणे

टॅग्स :Jalyukt Shivarजलयुक्त शिवार