शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar CM: मुख्यमंत्री कोण? एनडीएमध्ये चर्चा सुरूच; बिहारच्या नेतृत्वाबाबत गूढ कायम!
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेेंबर २०२५: आर्थिक लाभ होतील, मित्र व स्नेह्यांची भेट आनंददायी राहील.
3
पाकिस्तानची सौदी अरेबियानंतर आता आणखी एका मुस्लिम देशाशी हातमिळवणी? नवा 'प्लॅन' काय?
4
Kalyan: रेल्वेतून पडून जखमी; डॉक्टरांनी घरी पाठवले, काही तासांत मृत्यू!
5
ड्रायव्हिंग टेस्ट फक्त नावापुरती! मुंबई RTO मध्ये स्टिअरिंगवर हात ठेवताच मिळतंय लायसन्स
6
JJ Hospital: जेजे रुग्णालयाची कॅन्सर रुग्णांसाठी ११ एकर जागेची मागणी!
7
Mumbai: मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळा येथे बांधकाम सुरू असताना माती कोसळली; २ ठार, ३ जखमी
8
Court: राजकारण्यांवरील खटल्यांचा निपटारा करा! महाराष्ट्र, गोव्यातील ४७८ प्रकरणांवर हायकोर्टाचे आदेश
9
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
10
Akasa Air: नवी मुंबई विमानतळामुळे प्रवाशांना दिलासा; ख्रिसमसपासून दिल्ली, गोवासह ४ शहरांसाठी थेट सेवा
11
Vasai: बालदिनीच क्रूर शिक्षा! शाळेत उशिरा आली म्हणून १०० उठाबशा, विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू
12
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
13
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
14
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
15
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
16
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
17
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
18
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
19
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
20
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
Daily Top 2Weekly Top 5

बदली करा किंवा घटस्फोट तरी द्या, शिक्षकांची सरकारकडे मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2018 11:49 IST

एकाच ठिकाणी बदली करा किंवा घटस्फोट तरी द्या अशी मागणी राज्यातील शिक्षकांनी राज्य सरकारकडे केली आहे.

मुंबई - एकाच ठिकाणी बदली करा किंवा घटस्फोट तरी द्या अशी मागणी राज्यातील शिक्षक दाम्पत्यांनी राज्य सरकारकडे केली आहे. एकमेकांपासून शेकडो मैल दूर राहून विद्यादानाचे काम करणारे हजारो शिक्षण महाराष्ट्रामधील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये आहेत. मात्र वेगवेगळ्या ठिकाणी बदली झाल्याने वर्षांनुवर्षे एकमेकांपासून दूर राहणाऱ्या शिक्षक पती-पत्नींनी राज्य सरकारला एक निवेदन देऊन आमची एकाच ठिकाणी बदली करा किंवा या दिवाळीला घटस्फोटासाठी सरकारकडे अर्ज देऊ, असा इशारा दिला आहे.  महाराष्ट्र राज्य आंतर जिल्हा पती-पत्नी एकत्रीकरण संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली शिक्षकांनी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची भेट घेऊन यासंदर्भात निवेदन दिले आहे. राज्यात शिक्षक पती-पत्नीची जिह्ल्यांतर्गत बदली ही 30 किलोमीटरच्या आत करण्यात यावी असा नियम आहे. मात्र काही शिक्षक दाम्पत्यांच्या बदलीच्या ठिकाणांचे अंतर हे शेकडो किलोमीटर आहे. राज्यामध्ये अशी अनेक शिक्षक दाम्पत्ये आहेत जी गेल्या 15 वर्षांपासून वेगवेगवेगळ्या ठिकाणी सेवा देत आहेत. इतकी वर्षे वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी केल्यानंतरही एकाच ठिकाणी बदली होत नसल्याने हे शिक्षक आता एवढे संतप्त झालेआहेत की त्यांनी सरकारकडे आपल्याल घटस्फोट देण्याची मागणी केली आहे.   

टॅग्स :Teacherशिक्षकEducation Sectorशिक्षण क्षेत्रMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार