शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

गारगाई-पिंजाळ धरण प्रकल्पात हजारो विस्थापित

By admin | Updated: April 15, 2017 01:37 IST

मुंबईची तहान भागविण्यासाठी महत्त्वाचा ठरलेल्या महत्त्वाकांक्षी गारगाई आणि पिंजाळ धरण प्रकल्पात सुमारे एक हजार आदिवासी कुटुंब विस्थापित होणार आहेत.

मुंबई : मुंबईची तहान भागविण्यासाठी महत्त्वाचा ठरलेल्या महत्त्वाकांक्षी गारगाई आणि पिंजाळ धरण प्रकल्पात सुमारे एक हजार आदिवासी कुटुंब विस्थापित होणार आहेत. त्यांचे पुनर्वसन होईपर्यंत हा प्रकल्प लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे तीनशे कोटी रुपये खर्च करून या प्रकल्पबाधितांचे जीवन रूळावर आणण्यात येणार आहे.गारगाई प्रकल्पासाठी पालघर जिल्ह्यात वाडा येथील वैतरणा नदीवर धरण बांधण्यात येणार आहे. तर जवाहर येथील पिंजाळ नदीवर पिंजाळ धरण उभे राहणार आहे. मात्र या प्रकल्पाची वाट मोकळी करण्यासाठी महापालिकेला आधी येथील विस्थापितांचे पुनर्वसन प्राधान्याने करावे लागणार आहे. प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी महापालिका अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर आराखडा ठेवला आहे. त्यानुसार गारगाई धरण प्रकल्पामुळे सहा गावांतील १९१ कुटुंब तर पिंजाळ प्रकल्पात ११ गावांतील ८६५ कुटुंब विस्थापित होणार आहेत. गारगाई प्रकल्पातील विस्थापितांच्या पुनर्वसनासाठी ५६ कोटी तर पिंजाळ प्रकल्पात पाण्याखाली जाणाऱ्या गावांच्या पुनर्वसनासाठी २४६ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. (प्रतिनिधी)

- मुंबईला दररोज ३ हजार ७५० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होतो. तर पाण्याची दररोजची मागणी ४ हजार ३०० दशलक्ष लीटर्स आहे.- गारगाई प्रकल्पातून अतिरिक्त ४४० दशलक्ष लीटर्स प्रती दिन आणि पिंजाळ प्रकल्पातून ८६५ दशलक्ष लीटर्सने दररोजचा जलसाठा वाढणार आहे.- गारगाई प्रकल्पात विस्थापितांच्या पुनर्वसनासाठी ५४ कोटी आणि पिंजाळ प्रकल्पात २४६ कोटी बेघर होणाऱ्या कुटुंबांच्या पुनर्वसनाठी खर्च केले जाणार आहेत.- या गावांबरोबरच ७५० हेक्टर्स तानसा वन जीवनही विस्थापित होणार आहे.- वन आणि पर्यावरण मंत्रालयाच्या ना हरकत प्रमाणपत्रासाठी लवकरच प्रस्ताव पाठविण्यात येथे आहे.- या प्रकल्पाच्या सल्ल्यासाठी ४ कोटी ६४ लाख रुपये महापालिका मोजणार आहे.