शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणं युद्धासारखंच!
2
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
3
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
4
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
5
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
6
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
7
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
8
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
9
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
10
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
11
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
12
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
13
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
14
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
15
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
16
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
17
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
18
भारतात फुलटाइम स्टॉक ट्रेडर बनण्यासाठी जवळ किती पैसे असायला पाहिजे?
19
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
20
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला

समाजात स्पर्धा असावी; पण ती द्वेषाची नसावी : गणेश नाईक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 09:57 IST

यासाठी कुटुंबात सर्वांनी एकोपा टिकवला पाहिजे, असे आवाहन वनमंत्री गणेश नाईक यांनी केले.

भिवंडी : कोणतीही गोष्ट सकारात्मक विचारातून केल्याने ती नक्कीच यशस्वी होते. त्यासाठी समाजात स्पर्धा असावी; पण ती सकारात्मक दृष्टिकोनातून हवी, ती द्वेषाची नसावी. द्वेषाची स्पर्धा विनाशाकडे घेऊन जाते. यासाठी कुटुंबात सर्वांनी एकोपा टिकवला पाहिजे, असे आवाहन वनमंत्री गणेश नाईक यांनी केले.

भिवंडी येथे आगरी समाज उन्नती मंडळाच्या वतीने राहनाळ चरणी पाडा येथे उभारलेल्या किशोर आर. सी. पाटील आगरी भवन इमारतीच्या लोकार्पणप्रसंगी रविवारी ते बोलत होते. पुरुषोत्तम मनीबाई मोरेश्वर पाटील खुले रंगमंच, भगवान भोईर व मधुकर भोईर सभागृह तसेच द्वारकाबाई रामा पाटील सभागृह असे नामकरण केलेल्या वास्तूंचे लोकार्पण कपिल पाटील व आर. सी. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग महाराष्ट्र राज्य माजी अध्यक्ष आर. सी. पाटील, खा. सुरेश म्हात्रे, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, माजी खा. सुरेश टावरे, शिवसेना नेते प्रकाश पाटील, काँग्रेस जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे उपस्थित होते.

गुन्हेगारी कमी झाली म्हणून... समाजासाठी सुरू केलेल्या या कामानंतर धर्मादाय रुग्णालयासाठी आता प्रयत्न करा. पूर्वी ठाणे जेल आगरी समाजाने भरलेले असायचे म्हणून आधारवाडी जेल निर्माण झाले. 

आता आगरी तरुण गुन्हेगारीतून मुक्त झाला आहे. गुन्हेगारी कमी झाली म्हणून आज आगरी समाज विकासाकडे वाटचाल करत असला तरी समाजातील काही चालीरिती, रूढी बदलण्याची गरज असल्याचेही नाईक यांनी नमूद केले.  

टॅग्स :Ganesh Naikगणेश नाईकBJPभाजपा