शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणं युद्धासारखंच!
2
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
3
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
4
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
5
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
6
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
7
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
8
पहलगाम हल्ल्यानंतर भारतात होणारी मोठी स्पर्धा पुढे ढकलली
9
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
10
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
11
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
12
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
13
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
14
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
15
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
16
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
17
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
18
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
19
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
20
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान

क्यूरेटिव्ह पिटीशनचा निकाल आपल्या बाजूने लागण्याची जराही शाश्वती नाही; माजी न्यायमूर्तींची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2024 16:00 IST

निवृत्त न्यायाधीश तानाजी नलवडे यांनी मराठा आरक्षणाच्या जरांगेंनी मान्य केलेल्या मसुद्यावर मत मांडले आहे.

मराठा आरक्षणाच्या रविवारच्या सरकारच्या तोडग्यावर संभ्रमावस्था पसरू लागली आहे. आंदोलकांचे नेते मनोज जरांगे पाटील आणि सरकार आरक्षण मिळण्यावर ठाम आहेत, तर विरोधक आणि कायदेतज्ञ यात फसवणूक झाल्याचे बोलत आहेत. जे इतर आरक्षणाच्या नियमांमध्ये आहे तिच आश्वासने मराठा आरक्षणाच्या मसुद्यात देण्यात आल्याचे विरोधक सांगत आहेत. आता कोल्हापूरच्या निवृत्त न्यायाधीशांनी मराठा आरक्षणाच्या यशाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. 

निवृत्त न्यायाधीश तानाजी नलवडे यांनी मराठा आरक्षणाच्या जरांगेंनी मान्य केलेल्या मसुद्यावर मत मांडले आहे. राज्य सरकारने काढलेल्या अधिसूचनेतून मराठा समाजाच्या हाती काहीच पडलेले नाही. पंधरा दिवस वेट अँड वॉच भूमिका असेल. अनेकांना 16 फेब्रुवारीच का  हा प्रश्न समाजाला पडणे साहजिक आहे. कारण जर मार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या तर यातून काहीही मिळणार नाही. उलट निवडणुकीत या अधिसूचनेचे भांडवल केले जाणार आहे, असे नलवडे यांनी स्पष्ट केले.

याचबरोबर सर्वोच्च न्यायालयातील क्यूरेटिव्ह पिटीशनचा निकाल आपल्या बाजूने  लागण्याची जराही शाश्वती नाहीय, असेही नलवडे म्हणाले आहेत. याचबरोबर कोल्हापूरचा शाहू पुरस्कार मनोज जरांगे यांना देण्याची मागणी देखील नलवडे यांनी केली आहे.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलkolhapurकोल्हापूरMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा