शहरं
Join us  
Trending Stories
1
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
2
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
3
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
4
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
5
एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
6
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
7
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
8
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
9
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
10
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
11
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
12
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
13
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
14
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
15
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
16
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
17
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
18
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
19
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
20
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण

फडणवीस यांना मुख्यमंत्री बनवा, मराठ्यांना तीन महिन्यात आरक्षण : नितेश राणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2020 19:04 IST

Maratha Reservation, Devendra Fadnavis, sindhudurg, niteshrane, kankvali राज्य सरकार कुठल्याही समाजाच्या आरक्षणला हात न लावता मराठा समाजाला आरक्षण देऊ शकते. तशी तरतूद राणे समितीच्या अहवालामध्ये केलेली आहे.त्या तरतूदीनुसार मराठा समाजाला आरक्षण देवेंद्र फडणवीस सरकारने दिलेले होते. तसेच तामिळनाडू सरकारनेही आपल्या राज्यात दिलेले आहे. मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण देऊ शकतो. फक्त ठाकरे सरकारची इच्छाशक्ती नाही. त्यामुळेच मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही. अशी टीका भाजपा आमदार नितेश राणे यांनी केली आहे.

ठळक मुद्देमराठा समाजाला आरक्षण देण्याची ठाकरे सरकारची मानसिकता नाही ! : नितेश राणे यांची टीका देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री बनवा, मराठ्यांना तीन महिन्यात आरक्षण : नितेश राणे

कणकवली : राज्य सरकार कुठल्याही समाजाच्या आरक्षणला हात न लावता मराठा समाजाला आरक्षण देऊ शकते. तशी तरतूद राणे समितीच्या अहवालामध्ये केलेली आहे.त्या तरतूदीनुसार मराठा समाजाला आरक्षण देवेंद्र फडणवीस सरकारने दिलेले होते. तसेच तामिळनाडू सरकारनेही आपल्या राज्यात दिलेले आहे. मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण देऊ शकतो. फक्त ठाकरे सरकारची इच्छाशक्ती नाही. त्यामुळेच मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही. अशी टीका भाजपा आमदार नितेश राणे यांनी केली आहे.मराठा आरक्षणाबाबत सोमवारी कणकवली येथे प्रसिद्धिमाध्यमानी विचारलेल्या प्रश्नाला आमदार राणे यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, मराठा समाज आरक्षणाबाबत खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रमाणेच आमचे मत आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांना करा. अवघ्या तीन महिन्यात आम्ही मराठ्यांना आरक्षण देवू.सरकारच्या हातात वेगवेगळे मार्ग असतात. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण त्यानुसार देता येईल. मराठा समाजाला आरक्षण देणे हे आता राज्य सरकारच्या हातात आहे . मात्र, त्यांच्याकडून हवे तसे प्रयत्न होत नाहीत. त्यासाठी आम्ही शंभर मार्ग या सरकारला दाखवू शकतो. त्यासाठी त्यांनी आम्हाला एकाच व्यासपीठावर बोलवावे. पण, मराठा समाजाला आरक्षण देण्याची राज्य सरकारची मानसिकताच नाही. त्यामुळे हा निर्णय खऱ्या अर्थाने अडकला आहे. अशी टीकाही नितेश राणे यांनी केली. 

टॅग्स :Nitesh Raneनीतेश राणे Maratha Reservationमराठा आरक्षणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसsindhudurgसिंधुदुर्गKankavliकणकवली