शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

३,२०० कोटींचा टीडीएस घोटाळा, ४४७ कंपन्यांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 06:21 IST

४४७ कंपन्यांचा सहभाग असलेला ३,२०० कोटी रुपयांचा टीडीएस घोटाळा प्राप्तिकर विभागाने उघडकीस आणला आहे. घोटाळेखोर कंपन्यांनी कर्मचा-यांच्या वेतनातून कर कापून तर घेतला. मात्र, तो सरकारकडे जमाच केला नाही. त्याऐवजी त्यांनी हा पैसा आपल्या व्यवसायाकडे वळविला.

मुंबई  -  ४४७ कंपन्यांचा सहभाग असलेला ३,२०० कोटी रुपयांचा टीडीएस घोटाळा प्राप्तिकर विभागाने उघडकीस आणला आहे. घोटाळेखोर कंपन्यांनी कर्मचा-यांच्या वेतनातून कर कापून तर घेतला. मात्र, तो सरकारकडे जमाच केला नाही. त्याऐवजी त्यांनी हा पैसा आपल्या व्यवसायाकडे वळविला. हा प्रकार गेल्या एका वर्षात घडला आहे. प्राप्तिकर विभागाच्या टीडीएस शाखेने या कंपन्यांविरुद्ध खटल्याची प्रक्रिया सुरू केली आहे. काही प्रकरणांत वॉरंटही जारी करण्यात आले. या गुन्ह्यासाठी प्राप्तिकर कायद्यात किमान तीन महिन्यांची सक्तमजुरी, तसेच जास्तीतजास्त ७ वर्षांच्या तुरुंगवासासह दंडाची तरतूद आहे.आरोपींमध्ये बिल्डरांचा प्रामुख्याने समावेश आहे. यापैकी एका बिल्डराचे राजकीय लागेबांधे असून, कर्मचाºयांच्या वेतनातून करापोटी त्याने कापलेल्या १०० कोटींचा अपहार केला आहे. इतर आरोपींत चित्रपटनिर्मिती संस्था, पायाभूत सेवा क्षेत्रातील कंपन्या, स्टार्ट अप कंपन्या, फ्लाय बाय नाइट आॅपरेटर यांचा समावेश आहे.एका बंदराचा विकास करणाºया पायाभूत क्षेत्रातील कंपनीने १४ कोटीरुपये परस्पर वळविले आहेत.आयटी सोल्युशन प्रोव्हायडर एका ‘एमएनएस’ने ११ कोटी रुपयांचा कर सरकारकडे जमा केलेला नाही.अधिकाºयाने सांगितले की, हा घोटाळा एप्रिल २०१७ पासूनच्या आहे. काही आरोपींना अटक करण्याची आमची तयारी आहे. कर्मचाºयांच्या वेतनातून टीडीएस कापून ठरावीक मुदतीत तो सरकारकडे जमा करण्याची जबाबदारी कंपन्यांवर आयकरकायद्यानुसार आहे.पैसे भरण्यास नकारअनेक कंपन्यांनी हा पैसा खेळते भांडवल म्हणून वापरला. काही कंपन्यांनी ५० टक्के रक्कम वापरून घेतली. यातील काही कंपन्यांनी दिलगिरी व्यक्त करून पैसे भरण्याची तयारी दर्शविली आहे. काही कंपन्यांनी मात्र आर्थिक अडचणीचे कारण देऊन पैसे भरण्यास नकार दिला आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाMaharashtraमहाराष्ट्र