शहरं
Join us  
Trending Stories
1
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
2
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
3
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
4
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
5
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
6
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
7
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
8
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
9
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
10
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
11
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
12
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
13
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
14
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
15
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
16
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
17
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
18
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
19
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
20
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं

तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या

By admin | Updated: April 8, 2017 04:53 IST

कर्जबाजारीपणा आणि नापिकीमुळे गेल्या राज्यभरात तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना उघडकीस आल्या.

मुंबई : कर्जबाजारीपणा आणि नापिकीमुळे गेल्या राज्यभरात तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना उघडकीस आल्या. यात खान्देश, विदर्भ आणि मराठवाड्यातील प्रत्येक एका शेतकऱ्याचा समावेश आहे. कुरूंदा (जि. हिंगोली) येथील शेतकरी नागोराव गणपत दळवी (५०) यांनी शुक्रवारी सकाळी ८ च्या सुमारास शेतात विषप्राशन करून आत्महत्या केली. त्यांच्याकडे तीन एकर शेती असून, त्यांच्यावर हैदराबाद बँकेचे ८० हजार रुपयांचे कर्ज होते. नांदेड येथे उपचारांसाठी दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.तसेच म्हातोडी (जि. अकोला) येथील घुसरवाडीतील शेतकरी लक्ष्मण भिकाजी घावट (६८) यांनी बुधवारी विषारी औषध प्राशन केले होते. शुक्रवारी त्यांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. त्यांच्यावर बँकेचे कर्ज होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)>बॅँकेचे १ लाख रुपयांचे कर्ज धुळे तालुक्यातील नवे भदाणे येथील शेतकरी नाना काळू श्रीराम उर्फ ठेलारी(३६) याने गुरुवारी रात्री राहत्या घरातच गळफास घेत आत्महत्या केली. त्यांच्यावर सेंट्रल बॅँकेचे १ लाख रुपयांचे कर्ज होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा व दोन मुली असा परिवार आहे.