शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

अखेर 'त्या' विद्यार्थिनीचे उपोषण खासदार सुप्रिया सुळेंच्या मध्यस्थीनंतर मागे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2020 13:39 IST

राज्याचे उच्च शिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना माहिती कळताच त्यांनी उपोषणस्थळी धाव घेत मंजिरीची भेट घेतली. 

ठाणे :- अंतिम वर्षीय परीक्षांचा तिढा संपता संपत नसल्याने विद्यार्थ्यांनी आता आंदोलनाचे अस्त्र उगारण्यास सुरुवात केली आहे. केंद्र सरकार व युजीसीविरोधात विद्यार्थी भारती या विद्यार्थी संघटनेची अध्यक्षा मंजिरी धुरी यांनी कल्याण येथील संघटनेच्या कार्यालयात आमरण उपोषण सुरू केले होते. राज्याचे उच्च शिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांंना माहिती कळताच त्यांनी उपोषणस्थळी धाव घेत मंजिरीची भेट घेतली. 

विद्यार्थीनींशी संवाद साधताना तनपुरे म्हणाले की विद्यार्थ्यांच्या सर्व प्रश्नांची जाण शासनाला आहे म्हणून शासनाने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता मात्र युजीसीने नवीन गाईडलाईन्स जाहीर करत परीक्षा घेण्याचा आग्रह धरला आहे. राज्यात कोरोना मोठ्या प्रमाणात फोफावत आहे अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणे शासनाला मान्य नाही म्हणून परीक्षा रद्द व्हाव्यात याच प्रयत्नात आम्ही सर्व आहोत. दरम्यान तनपुरे यांनी उपोषणस्थळी खासदार सुप्रिया सुळे यांना फोन लावत विद्यार्थ्यांनाशी बोलणं करून दिले. परीक्षा रद्द व्हाव्यात यासाठी खासदार म्हणून मी पूर्ण प्रयत्न करेन. आपण उपोषण सोडावे अशी विनंती सुळे यांनी मंजिरीला केली. सुळे यांना मान राखत मंजिरीने उपोषण सोडले.

विद्यार्थी भारती संघटनेने १० मुदत सरकारला दिली आहे. १० दिवसाच्या आत विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेतला गेला नाही तर पुन्हा उपोषण केले जाईल असे विद्यार्थी भारतीने जाहीर केले आहे.

हेही वाचा

Rajasthan Political Crisis: मी खासदार झालो तेव्हा पायलट ३ वर्षांचे होते; पक्षाशी गद्दारी कधीही वाईटच, गेहलोतांचा थेट पलटवार

Rajasthan Political Crisis: काहीतरी गडबड आहे! बरंच काही सांगून जातंय वसुंधरा राजेंचं मौन

नशीब फळफळलं!...अन् ती महिला रातोरात झाली करोडपती

गेहलोत सरकार पाडण्याचं केंद्रातल्या मंत्र्यांचं षडयंत्र, त्यांना अटक करा- सुरजेवाला

CoronaVirus News : तंत्रज्ञानाचा आविष्कार! IIT मद्रास अन् स्टार्टअपनं मिळून बनवलं फोल्ड होणारं पोर्टेबल कोरोना रुग्णालय

खबरदार! हिमालयापासून दक्षिण चिनी समुद्रापर्यंत आम्ही मित्रांसोबत, अमेरिकेचा चीनला कडक इशारा

CDS बिपीन रावतसह संरक्षणमंत्री राजनाथ सिंह लेहमध्ये पोहोचले, चीनच्या हालचालींनी भारत सतर्क

कोरोनाच्या संकटात महिन्याला अवघे 55 रुपये जमा करा अन् दरमहा मिळवा 3 हजार, मोदी सरकारची जबरदस्त योजना

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळे