शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

राज्यातील साखर कारखान्यांकडे एफआरपीची पावणेपाच हजार कोटींची थकबाकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2019 19:06 IST

राज्यातील १६१ साखर कारखान्यांकडे एफआरपीची रक्कम थकीत आहे...

ठळक मुद्दे३४ कारखान्यांनी दिली शंभर टक्के देणी : १६१ कारखान्यांकडे थकीत रक्कम

पुणे : राज्यातील १६१ साखर कारखान्यांकडे मार्च अखेरीस ४ हजार ८३१ कोटी १८ लाख रुपयांची थकबाकी असून, अवघ्या ३४ कारखान्यांनी उसाच्या रास्त आणि किफायतशीर दराची (एफआरपी) शंभर टक्के देणी दिली आहेत. राज्यातील १०२ सहकारी आणि ९३ खासगी अशा १९५ साखर कारखान्यातून १ एप्रिल अखेरीस ९३९.१४ लाख टन ऊस गाळपातून १०५ लाख टन साखर उत्पादित झाली आहे. तर, १३८ साखर कारखान्यांची धुराडी बंद झाली आहेत. राज्यात १५ मार्च अखेरीस ९०५ लाख टन उसाचे गाळप झाले होते. त्यानुसार २१ हजार १५४ कोटी ४८ लाख रुपयांची एफआरपी होते. त्यापैकी १६ हजार ५४४ कोटी ९३ लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. अजूनही पावणेपाच हजार कोटींहून अधिक रुपयांची थकबाकी आहे. राज्यातील १६१ साखर कारखान्यांकडे एफआरपीची रक्कम थकीत आहे. अवघ्या ३४ कारखान्यांनीच शेतकऱ्यांची एफआरपीची रक्कम दिलेली आहे. तर, पाच कारखान्यांनी एफआरपीची एकही दमडी शेतकऱ्यांना दिलेली नाही. तर, १२ कारखान्यांनी शंभरातील ३९ रुपयेच कारखान्यांना दिले आहेत. या पुर्वीच्या हंगामातील २५८.४८ कोटी रुपयांची थकबाकी काही कारखान्यांकडे आहे. वारंवार बजावूनही एफआरपी न देणाऱ्या ४९ कारखान्यांवर साखर आयुक्तालयाने रेव्हेन्यू रिकव्हरी सर्टिफिकेटची (आरआरसी) कारवाई केली आहे. ----

शंभरटक्के एफआरपी दिलेले   कारखाने- ३४८० ते ९९ टक्के दिलेले            - ५७६० ते ७९ टक्के                 -५३४० ते ५९ टक्के                - ३४३९ टक्क्यांंपेक्षा कमी                 -१२शून्य एफआरपी दिलेले             ५मागील थकीत एफआरपी       २५८.४८ कोटी

टॅग्स :PuneपुणेSugar factoryसाखर कारखानेGovernmentसरकार