शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
3
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
4
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
5
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
6
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
7
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
8
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
9
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
10
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
11
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
12
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
13
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
14
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
15
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
16
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
17
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
18
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
19
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
20
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा

...तर महाराष्ट्राची अवस्था राजस्थानपेक्षाही होईल बिकट

By admin | Updated: June 7, 2015 01:55 IST

राज्यातील उपलब्ध पाण्याचे शेती आणि उद्योगांसाठीचे नियोजन योग्य पद्धतीने केले नाही, तर महाराष्ट्राची अवस्था राजस्थानपेक्षाही बिकट होईल

मुंबई : राज्यातील उपलब्ध पाण्याचे शेती आणि उद्योगांसाठीचे नियोजन योग्य पद्धतीने केले नाही, तर महाराष्ट्राची अवस्था राजस्थानपेक्षाही बिकट होईल, असा इशारा मॅगसेसे विजेते डॉ. राजेंद्रसिंह यांनी शनिवारी येथे दिला. राज्यातील पाण्याचे दुर्भीक्ष लक्षात घेता पीक पद्धतीत आमुलाग्र बदल करण्याची गरज असून, त्यासाठी येथील नेतृत्वाने राजकीय इच्छाशक्ती दाखविली पाहिजे, असे ते म्हणाले.मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघाच्या वतीने आयोजित वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते. गेल्या दोन वर्षांत राज्यात सूक्ष्म सिंचनावर २ हजार ७०० कोटी रुपये खर्च झाले. मात्र, त्या मानाने सिंचन झालेले दिसत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. राज्यातील धरणे ही गाळाने भरली असल्याने पावसाचे पाणी झिरपण्याची प्रक्रियाच थांबली आहे. नद्या, विहिरी, बोअरवेल्स कोरड्या पडत आहेत. परिणामत: पाणी संकटाचा सामना करावा लागत आहे, असे ते म्हणाले. राजेंद्रसिंह यांनी नद्याजोड प्रकल्पावर टीका केली. राज्य शासनाची जलयुक्त शिवार योजना चांगली आहे पण या योजनेत कंत्राटदार घुसू देऊ नका, असा इशारा देऊन राजेंद्रसिंह म्हणाले की, या योजनेचे चांगले परिणाम दिसण्यासाठी काही कालावधी जावा लागेल. (विशेष प्रतिनिधी)