शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांचा गृहपाठ बंद करण्याचा राज्य सरकारचा विचार, पाहा काय म्हणाले केसरकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2022 19:16 IST

राज्य सरकार इयत्ता पहिली ते चौथीच्या मुलांना दिला जाणारा गृहपाठ बंद करण्याचा विचार करत आहे. पाहा शिक्षण क्षेत्रात काय बदल होणार, काय म्हणाले केसरकर...

राज्यात शिक्षण क्षेत्रातून एक मोठी बातमी समोर येत आहे. पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचा गृहपाठ बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या विचाराधीन आहे. लवकरच यावर तज्ज्ञांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. राज्यात शिंदे सरकार सत्तेत आल्यानंतर अनेक निर्णय घेण्यात आले. जर यावर शिक्कामोर्तब झालं तर हा निर्णय ऐतिहासिक ठरू शकतो.

“मुलांना ओव्हरबर्डन करू नये, त्यांच्या मेंदूचा विकास होऊ दिला पाहिजे असं माझं मत आहे. तर गृहपाठ शिक्षकांसाठी पळवाटदेखील असता कामा नये. मला शिक्षकांबद्दल आदर आहे. आपण जे काही अर्धा तास शिकवतो ते त्यांनी लक्षपूर्वक शिकवलं पाहिजे की विद्यार्थ्यांना गृहपाठ करण्याची आवश्यकताच राहता कामा नये. हे माझं वैयक्तिक मत आहे,” असं केसरकर म्हणाले.“यासंदर्भात मी शिक्षकांच्या असोसिएशन आहेत त्यांच्याशी, संस्था चालकांशी बोलेन आणि त्यानंतर निर्णय घेईन. इतका मोठा निर्णय सहजासहजी घेता येत नाही,” असंही त्यांनी स्पष्ट केलं. दुसरी बाब म्हणजे आम्ही आता एज्युकेशनल सिस्टमला जी काही पुस्तकं देतोय ती पूर्णपणे बदलत आहोत. एक धडा झाल्यावर त्यालाच जोडलेले दोन पेपर्स असतील. म्हणजे मुलं धडा झाल्यानंतर त्यातच नोंद करू शकेल. पुस्तकं तीन भागांमध्ये असतील. पुढच्या वर्षी जेव्हा मुल शाळेत जाईल तेव्हा ते एकच पुस्तक घेऊन जाईल. हा प्रयोग १०० टक्के यशस्वी होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Deepak Kesarkarदीपक केसरकर Maharashtraमहाराष्ट्रEducationशिक्षण