शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

Sanjay Raut: "आधी निवडणुका पुढे ढकलल्या आणि आता दंगली घडवल्या", संजय राऊतांचा भाजपावर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2022 11:14 IST

Sanjay Raut: "मुंबईत तुमची ताकद नाही, त्यामुळेच तुम्ही कुणालातरी पकडून भोंग्यांचा मुद्दा उपस्थित केला."

मुंबई: 'दिल्लीतील स्थानिक निवडणुका जिंकण्यासाठी भाजपकडून दंकली घडवल्या जात आहेत,' असा गंभीर आरोप शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. दिल्लीसह देशातील अनेक ठिकाणी जातीय हिंसाचार झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यावरुन संजय राऊतांनीभाजपावर निशाणा साधलाय. 

'निवडणुका जिंकण्यासाठी दंगली घडवल्या'मुंबईत पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, "दिल्लीतील स्थानिक निवडणुका पुढे ढकलणे हा भाजपच्या योजनेचा भाग आहे. देशातील दोन प्रमुख शहरांमध्ये ज्याप्रकारे दंगलींचे वातावरण तयार केले जात आहे, हे अत्यंत दुर्दैवी आहे. दिल्ली केंद्रशासित प्रदेश आहे, तिथे स्थानिक निवडणुका होणार आहेत. त्या आधी तुम्ही पुढे ढकलल्या आणि आता दंगली केल्या. हे सगळं त्या निवडणुका जिंकण्यासाठी सुरू आहे,' असा आरोप संजय राऊत यांनी केला.

'राज ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला'यावेळी संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावरही नाव न घेता टीका केली. "दिल्लीप्रमाणे मुंबईतही तुम्ही हाच तणाव निर्माण करत आहात. मुंबईत तुमची ताकद नाही, त्यामुळे तुम्ही कुणालातरी पकडून हे काम दिलं आणि भोंग्यांचा मुद्दा उपस्थित केला. राजकीय फायद्यासाठी दंगलींचे वातावरण निर्माण केले. यामुळे देशाची अर्थव्यवस्था श्रीलंका आणि युक्रेनपेक्षाही खाली जाईल," असंही राऊत म्हणाले.  

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतBJPभाजपाdelhi violenceदिल्ली