शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

'हिंदुत्वाचा विचार बाळासाहेबांनी रुजवला, काहींना आता पालवी फुटली' 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2020 15:05 IST

'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार आहेत'

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पहिले राज्यव्यापी अधिवेशन आज मुंबईत होत आहे. या अधिवेशनात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी हिंदुत्वाच्या दिशेने जाणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. मनसेने पक्षाचा जुना झेंडा बदलून त्याऐवजी राजमुद्रा असलेल्या भगव्या झेंड्याचे अनावरण केले आहे. 

दरम्यान, मनसेच्या हिंदुत्वाच्या वाटचालीवर भाष्य करताना शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीच प्रखर हिंदुत्वाचा विचार रुजवला आता काही लोकांना पालवी फुटली आहे, असे म्हणत मनसेला अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे.  

बाळासाहेब ठाकरे कोणत्याही पदावर नव्हते. पण, जगतज्जेत्या अलेक्झांडरप्रमाणे ते वावरले. लोकांना गोळा केले. लढण्याची प्रेरणा दिली. आजही जी शिवसेना आहे, ती त्यांच्याच मार्गावर जात आहे. तसेच, त्यांनी हिंदुत्वाची ज्योत प्रखरपणे पेटविली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यानंतर हिंदुह्दयसम्राट म्हणून बाळासाहेब आहेत, असे संजय राऊत यांनी सांगितले. 

याशिवाय, प्रखर हिंदुत्वाचा विचार बाळासाहेबांनी रुजवला. जो विचार अभिप्रेत होता. बाकी सगळं आता ठीक आहे, पालवी फुटली आहे, काही लोकांना ती फुटू द्या. पण, बाळासाहेबांना आणि शिवसेना यांना तोड नाही. म्हणून फक्त 23 जानेवारीला नाही तर महाराष्ट्रत आणि देशात बाळासाहेबांचे स्मरण रोज होत असते, असेही संजय राऊत यांनी सांगितले. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार आहेत, असे पुन्हा एकदा संजय राऊत यांनी म्हटले आहे. राज्य सरकारला शंभर दिवस पूर्ण होताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येला जातील. महाविकास आघाडीतील नेत्यांनीही मुख्यमंत्र्यासोबत अयोध्येला यावे, असे संजय राऊत यांनी सांगितले.   

महत्त्वाच्या बातम्या

मनसे महाअधिवेशन : शिवरायांची राजमुद्रा असलेल्या मनसेच्या नव्या ध्वजाचं अनावरण

मनसे महाअधिवेशन : मनसेच्या महाअधिवेशनात अमित ठाकरेंचं लाँचिंग

मनसेचा नवा झेंडा वादाच्या भोवऱ्यात; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे मराठा संघटनांनी केली 'ही' मागणी

MNS Maha Adhiveshan Live : ‘जेंडर बजेट’ म्हणजे स्त्रीकेंद्रित अर्थसंकल्पाबाबत शालिनी ठाकरेंनी मांडला ठराव

मनसे महाअधिवेशन : ''मराठी भाषा, अस्मितेसाठी राज ठाकरेंनी 100हून अधिक केसेस अंगावर घेतल्या"

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाMNSमनसे