शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

महाराष्ट्र निवडणूक 2019 : शिवसेनेचं आघाडीसोबत जमलं; पण सावरकरांना भारतरत्न देण्याच्या मागणीचं काय ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2019 17:21 IST

Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : सावरकरांच्या मुद्दावर शिवसेना काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. किंबहुना शिवसेना पुन्हा सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी लावून धरणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

मुंबई - काश्मीरमध्ये भाजप-पीडीपी, बिहारमध्ये नितीश कुमार-भाजप, आंध्रप्रदेशात तेलगू देसम पार्टी -भाजप अशा अनपेक्षित युत्या सत्तेसाठी अस्तित्वात आल्या आहेत. आता महाराष्ट्रातही हिंदुत्ववादी शिवसेना आणि धर्मनिरपेक्ष काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांची महाशिवआघाडी अस्तित्वात येत आहे. मात्र या महाशिवआघाडीत अनेक मुद्दयांवर वाद होण्याची शक्यता आहे. 

शिवसेना आपल्या कणखर भूमिकेसाठी प्रसिद्ध असून सत्तेत असताना भाजपवर टीका करण्यात शिवसेनेने कधीच माघार घेतलेली नाही. शेतकरी कर्जमाफी असो वा पीकविमा या मुद्दावर शिवसेनेने भाजपला धारेवर धरले होते. परंतु, आता हीच शिवसेना कट्टर विरोधक असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्तेत सहभागी होणार आहे. अर्थात विचारधारा वेगळी असल्यामुळे शिवमहाआघाडीत वाद होण्याचा संभव आहे. 

यापैकीच एक म्हणजे स्वतंत्रवीर वि.दा. सावरकर यांना भारतरत्न देण्याची मागणी होय. गेल्या कित्येक वर्षांपासून शिवसेनेकडून सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी केली जात आहे. तर काँग्रेसमध्ये सावरकरविरोधी सूर आहे. खुद्द राहुल गांधी यांनी सावकर यांच्या स्वातंत्र चळवळीतील भूमिकेवर शंका उपस्थित केली आहे. तर राष्ट्रवादीची भूमिका देखील काँग्रेसला पूरकच आहे. अशा स्थितीत सावरकरांच्या मुद्दावर शिवसेना काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. किंबहुना शिवसेना पुन्हा सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी लावून धरणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.  

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार