शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
2
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
3
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
4
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
5
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
6
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
7
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
8
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
9
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
10
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
11
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
12
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

शरद पवारांनी महाराष्ट्र खड्ड्यात घातला, भाजपात घेऊ नका : उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2019 20:53 IST

कोल्हापुरातून महायुती आणि कराडमधून महाआघाडीच्या प्रचाराचा एकाचवेळी नारळ फुटला आहे.

कोल्हापूर : शिवसेना भाजपाची ही सभा इव्हेंट आहे. येऊन पाहा, तुमच्याकडेही गर्दी नसेल. शरद पवार यांना कधीही भाजपात घेऊ नका. पवारांनी महाराष्ट्राला खड्ड्यात घातले, अशी टीका शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. यापूर्वी कोल्हापुरातील सभेत साताऱ्याचे माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश केला. 

कोल्हापुरातून महायुती आणि कराडमधून महाआघाडीच्या प्रचाराचा एकाचवेळी नारळ फुटला आहे. कराडमध्ये महाआघाडीची सभा झाली. यावेळी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह खासदार उदयनराजे उपस्थित होते. तर कोल्हापुरातील महायुतीच्या सभेला शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह चंद्रकांत पाटील आदी उपस्थित आहेत. दोन्ही सभांना कार्यकर्त्यांची मोठी गर्दी लोटली आहे. 

पश्चिम महाराष्ट्रातून रांगचे रांग खासदार लोकसभेत जाणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सेना-भाजपने युती का केली, याचे उत्तर देण्याची गरज नाही, असेही त्यांनी सांगितले. आम्हाला भाषणही देण्याची गरज नव्हती. मुख्यमंत्र्यांना बोललो की लोकांना केवळ आपल्याला एकत्र पाहायचेय. मोदी नको तर ठेवा बाजुला, पण त्यांच्या 56 जणांना निवडून देणार का, असा सवालही त्यांनी केला. त्यांच्याकडे पंतप्रधान पदाचा उमेदवारही नाही. त्यांचे दोन दावेदार होते. शरद पवार आणि मायावती, दोघांनीही निवडणुकीतून माघार घेतली. शरद पवार यांना दुसरे काही मिऴाले नाही तेव्हा त्यांनी बीसीसीआयची खुर्ची बळकावली. त्यांना खुर्ची लागते, असा आरोप ठाकरे यांनी केला. 

राष्ट्रवादीला मत द्यायचे असेल, तर अजित पवार काय करणार होते ते आठवा, असे आवाहन ठाकरे यांनी केले. दुष्काळातही सरकारने कामे केली. मुख्यमंत्री फडणवीसांचा मला अभिमान वाटतो. सदाभाऊ खोत यांची तोफ मला हातकणंगलेमध्ये हवी आहे, अशी स्तुतीही ठाकरे यांनी केली.  

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक