शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
5
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
6
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
7
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
8
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
9
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
10
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
11
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
12
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
13
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
14
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
15
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
16
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
17
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
18
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
19
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
20
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 

'मी काँग्रेस सोडली, पण गांधी-नेहरूंचे विचार कधीही सोडले नाहीत': शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2021 13:08 IST

'मी 1958 साली पुण्यात आलो होतो. मी आणि माझ्यासारखे तरुण गांधी, नेहरू, चव्हाण यांच्या विचारांनी प्रेरित झाले.

पुणे:काँग्रेसशी फारकत घेऊन स्वत:चा पक्ष काढल्यानंतरही महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू आणि यशवंतराव चव्हाण यांचे विचार कधीच सोडले नाहीत, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन करण्यासाठी 1999 पर्यंत वाट पाहिली, याची खंत नाही, असे ते म्हणाले. शरद पवार बुधवारी पुण्यातील एका कार्यक्रमात बोलत होते.

...म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काढलाशरद पवार पुढे म्हणाले, मी 1958 साली पुण्यात आलो होतो. माझ्यासारख्या तरुणांना गांधी, नेहरू, चव्हाण यांच्या विचारसरणीची प्रेरणा मिळाली. त्यांचे विचार आम्ही स्वीकारले आणि त्यावर काम सुरू केले. काँग्रेस हा त्या विचारधारेचा मुख्य आधार होता, त्यामुळे त्यापासून दूर जाण्याचा विचार कधीच केला नाही. काँग्रेसने मला पक्षातून बाहेर केले, त्यामुळे मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन करण्याचा वेगळा निर्णय घ्यावा लागला, असेही पवार म्हणाले. 

काँग्रेसला पवारांची गरज ?ते पुढे म्हणाले की, काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत काही मत व्यक्त केल्याचे त्यांना पचनी पडले नाही, काँग्रेस सोडून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली, पण गांधी, नेहरू, चव्हाण यांचे विचार आम्ही कधीच सोडले नाहीत. काँग्रेसला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पवारांची मदत लागेल का? असा प्रश्न विचारला असता, पवार म्हणाले की, आज सर्व समविचारी लोकांनी एकत्र येण्याची गरज आहे. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस