शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
2
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
3
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
4
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
5
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
6
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
7
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
8
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
9
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
10
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
11
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
12
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
13
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
14
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
15
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
16
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
17
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
18
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
19
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
20
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी

अमरनाथ दर्शनाला गेलेले साताऱ्याचे ३५ यात्रेकरू सुखरूप

By admin | Published: July 11, 2017 10:56 PM

अमरनाथ यात्रेसाठी साताऱ्याहून गेलेले सर्व ३५ यात्रेकरू सुखरुप आहेत. त्यांची यात्रा श्रीनगरमध्ये थांबविण्यात आली असून

ऑनलाइन लोकमतसातारा, दि. 11 - अमरनाथ यात्रेसाठी साताऱ्याहून गेलेले सर्व ३५ यात्रेकरू सुखरुप आहेत. त्यांची यात्रा श्रीनगरमध्ये थांबविण्यात आली असून, सैन्यांकडून हिरवा कंदिल मिळाल्यानंतर यात्रेकडून पुढे मार्गस्थ होणार आहेत. त्यांच्या गाडीला सैन्यांचे संरक्षण देण्यात आले आहे. सातारा जिल्ह्यातून अमरनाथ यात्रेसाठी शनिवार, दि. ८ रोजी ३५ जणांची बस रवाना झाली. यामध्ये साताऱ्यातून २५, दहिवडीचे १० ते पुण्यातील २ असे ३५ यात्रेकरू आहेत. साताऱ्यांतील यात्राकरूंच्या गाडीची प्रशासनाकडे नोंदणी असून त्यांना सैन्यांचे संरक्षण दिले आहे.  चकमक सुरू झाल्यानंतर ही यात्रा श्रीनगरमध्ये थांबविण्यात आली. तेथेच एक दिवसाचा मुक्काव वाढविला आहे. भारतीय सैन्यांनी हिरवा कंदिल दिल्यानंतर यात्रा पुढे मार्गस्थ होणार आहे. सर्व प्रवासी संपर्कातसाताऱ्यातून अमरनाथला गेलेल्या सर्व यात्रेकरूंना संरक्षण असल्याने घाबरण्याचे कारण नाही. तसेच सर्व यात्रेकरू नातेवाईकांच्या संपर्कात आहेत, अशी माहिती अमरनाथ यात्रा संयोजिका डॉ. हेमलता हिरवे यांनी ह्यलोकमतह्णशी बोलताना दिली.