शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्राच्या हद्दीतील गावांत तेलंगणाचे सरपंच

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2019 05:07 IST

सीमावर्ती भागात अतिक्रमण; महाराष्ट्र सरकारचे दुर्लक्ष

- शंकर चव्हाण चंद्रपूर : महाराष्ट्र आणितेलंगणा राज्याच्या सीमेवर असलेल्या १४ गावांच्या हद्दीचा वाद न सोडविला गेल्यामुळे तेलंगणाचे प्रशासकीय अतिक्रमण वाढू लागले आहे. महाराष्ट्राच्या हद्दीत असलेल्या या १४ मराठी भाषिक गावात तेलंगणाने चक्क निवडणुका घेऊन आपले सरपंच निवडले आहेत. हा प्रकार चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यात घडला.जिवती तालुक्यातील परमडोली, परमडोली तांडा, महाराजगुडा, कोठा, शंकरलोधी, लेंडीजाळा, लेंडीगुडा, अंतापूर, पदमावती, इंदिरानगर, मुकादमगुडा, येसापूर, पळसगुडा, भोलापठार ही महसुली गावे महाराष्ट्रात असून सर्वोच्च न्यायालयानेसुध्दा यावर शिक्कामोर्तब केले आहे. असे असले तरी तेलंगण राज्य या गावांवरचा ताबा सोडायला तयार नाही. तेलंगणाच्या या अतिक्रमाबाबत या गावातील नागरिकांनी अनेकदा आवाज उठवला, सरकारला निवेदने दिली. पण महाराष्ट्र सरकारने त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे ही गावे नेमकी कोणत्या राज्यात, तेलंगणा की महाराष्ट्रात? असा प्रश्न गावकऱ्यांना पडला आहे.दोन्ही राज्यांचे प्रशासन करते कामचौदा गावात दोन्ही राज्यांचे प्रशासन काम करते. दोन्ही राज्यातील निवडणुकीत इथल्या ग्रामस्थांना मतदान करावे लागते. तेलंगणा विधानसभेच्या निवडणुकीतही येथे मतदान घेण्यात आले. एकीकडे महाराष्टÑ सरकारचे दुर्लक्ष, तर दुसरीकडे तेलंगण सरकारचे विशेष लक्ष अशा कात्रीत ही गावे अडकली आहेत. तेलंगण सरकार येथे विविध योजना राबवित आहेत.

टॅग्स :sarpanchसरपंचMaharashtraमहाराष्ट्रTelanganaतेलंगणा