शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

हवामान खात्याचा अंदाज पुन्हा खोटा ! मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र कोरडाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2018 07:09 IST

मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात जोरदार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज पुन्हा खोटा ठरला. मोठा पाऊस झाला नाहीच. उलट मागील दोन दिवस तर मराठवाडा चक्क कोरडाच राहिला.

 औरंगाबाद - मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात जोरदार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज पुन्हा खोटा ठरला. मोठा पाऊस झाला नाहीच. उलट मागील दोन दिवस तर मराठवाडा चक्क कोरडाच राहिला.८ ते ९ जुलैदरम्यान ५० ते ७५ मि. मी. दरम्यान पाऊस होईल व त्यानंतरचे पुढील तीन दिवस २५ ते ५० मि. मी. दरम्यानच्या सरी बरसतील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. मुंबई व कोकण किनारपट्टीसह विदर्भातील कमी दाबाचा पट्टा पुढे सरकेल आणि मध्य मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात जोरदार पाऊस होईल, असे हवामान खात्याने गृहीत धरले होते. घडले भलतेच.हवामान खात्याचे अभ्यासक प्रा.किरणकुमार जोहरे यांनी सांगितले, गोवा, कोकण, मुंबई, विदर्भ भागांत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. तो पट्टा दोन दिवसांपासून स्थिर आहे. तो पट्टा पुढे सरकेल याचे अनुमान हवामान खात्याने लावले होते. परंतु तसे काहीही झाले नाही. परिणामी दोन दिवस मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात पाऊस झाला नाही. पुढील दोन दिवसदेखील अशीच स्थिती राहू शकते.२०२ मंडळांत पावसाची कृपाजून महिन्यात समाधानकारक पाऊस झाल्यानंतर जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मराठवाड्यातील ५० टक्के मंडळांवर पावसाची कृपा राहिली. विभागातील ५० टक्के भूभाग पावसाच्या कृपादृष्टीने चिंब झाला असला तरी अनेक मंडळांत चांगल्या पावसाची अपेक्षा आहे. ७ जून रोजी मान्सूनचे आगमन होण्याची तारीख असली तरी जूनअखेरीस मान्सून सक्रिय झाला. २५ टक्केही पाऊस न झालेल्या ५ मंडळांत औरंगाबादच्या ३ मंडळांचा समावेश आहे. यात जालना आणि बीडमधील प्रत्यके १ मंडळ आहे. २० गावांमागे १ तर एका तालुक्यात ५ सर्कलचे सरासरी प्रमाण आहे. मराठवाड्यात ८ हजार ५२२ गावे आहेत. विभागातील ९२ मंडळांत ७५ ते १०० टक्केदरम्यान तर ८१ मंडळांत ५० ते ७५ टक्के पाऊस झाला आहे. ४१ मंडळांत २५ ते ५० टक्क्यांदरम्यान पाऊस झाला. मराठवाड्यात ४२१ मंडळांत पावसाची नोंद होते. 

टॅग्स :weatherहवामानMaharashtraमहाराष्ट्रRainपाऊस