शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल २२ टक्के

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2018 15:43 IST

राज्य मंडळाचा निकाल शुक्रवारी दुपारी जाहीर करण्यात आला. यंदाच्या पुरवणी परीक्षेच्या निकालामध्ये २ टक्क्यांनी घट झाली आहे.

ठळक मुद्दे १ लाख २ हजार १६० विद्यार्थ्यांपैकी केवळ २३ हजार १४० विद्यार्थी उत्तीर्ण

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या १२ वी परीक्षेचा निकाल २२.६५ टक्के इतका लागला आहे. परीक्षेला प्रविष्ठ झालेल्या १ लाख २ हजार १६० विद्यार्थ्यांपैकी केवळ २३ हजार १४० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.राज्य मंडळाचा निकाल शुक्रवारी दुपारी जाहीर करण्यात आला. यंदाच्या पुरवणी परीक्षेच्या निकालामध्ये २ टक्क्यांनी घट झाली आहे. जुलै २०१७ मध्ये २४.९६ टक्के तर जुलै २०१६ मध्ये २७.०३ टक्के निकाल लागला होता. बारावीच्या एकूण १३१ विषयांची परीक्षा घेण्यात आली. राज्य मंडळाच्या अध्यक्षा डॉ. शंकुतला काळे, प्रभारी सचिव डॉ. अशोक भोसले यांनी हा निकाल जाहीर केला आहे. राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर हा निकाल उपलब्ध करून देण्यात आला आहे. बारावीमध्ये निकाल लागल्यानंतर अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये यासाठी गेल्या ३ वर्षांपासून आॅक्टोबर ऐवजी जुलै महिन्यात पुरवणी परीक्षा घेतली जात आहे. विभागनिहाय पुणे २०.७७, नागपूर २५.५१, औरंगाबाद २८.५०, मुंबई १९.२७, कोल्हापूर २५.९४, अमरावती २१.४४, नाशिक २२.३२, लातूर ३१.४८, कोकण १९.७५ असा निकाल लागला आहे. विद्यार्थ्यांना या परीक्षेत मिळालेल्या गुणांची पडताळणी करावयाची असल्यास दि. २७ आॅगस्ट ते ५ सप्टेंबर २०१८ या कालावधीमध्ये अर्ज करता येणार आहे.

टॅग्स :Puneपुणेexamपरीक्षाStudentविद्यार्थी