अजित पवार म्हणाले, सिंहगड रोडवरील उड्डाणपुलाचे उद्घाटन झाले. ज्यांनी या पुलाचा पाठपुरावा केला त्यांचेसुद्धा अभिनंदन. सिंहगड रोड पुलामुळे नागरिकांचा अर्धा तास कमी होईल. ...
माणूस आपल्या हव्यासापोटी जंगलांना नष्ट करून तेथेही सिमेंट काँक्रीटचे जंगल उभारत आहे. परिणामी, आज मोकळा श्वास घेण्यासाठी या मानवालाच नैसर्गिक वातावरण उरलेले नाही. त्यामुळेच शहरी नागरिकांचा कल आता वनपर्यटनाकडे दिसत आहे. ...
लग्न होत नसल्याने नैराश्याच्या गर्तेत सापडणाऱ्या तरुणांची संख्या राज्यभर वाढत असताना कारंडेवाडीच्या ओंकार प्रधान या पठ्ठ्याच्या आयुष्यात मात्र दोन-दोन तरुणी आल्या. ...
यावेळी घटातील शत्रूचे प्रतीक असलेला मसूर हे धान्य थोड्या प्रमाणात दबलेले आढळले त्यामुळे शत्रूंच्या कारवाया सुरूच राहतील. करडी धान्य म्हणजे देशाची संरक्षण व्यवस्था. करडी हे धान्य साबूत असल्यामुळे संरक्षण व्यवस्था मजबूत राहील. ...
जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर एनआयएची एक विशेष टीम बुधवारी अत्याधुनिक उपकरणांसह घटनास्थळी पोहोचली असून, यात बैसरन खोऱ्याची थ्रीडी मॅपिंग सुरू करण्यात आली आहे. ...
राज्यात २०२२ मध्ये इलेक्ट्रिक वाहन (ईव्ही) धोरण लागू करण्यात आले. या धोरणाची मुदत ३० मार्च २०२५ पर्यंत होती. जुन्या धोरणानुसार राज्यात २०२५ पर्यंत एकूण नोंद झालेल्या वाहनांपैकी १० टक्के वाहने इलेक्ट्रिक असावीत, हे उद्दिष्ट जवळपास साध्य झाले असल्याचे ...
राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांना पारंपरिक वेशात हुतात्म्यांना मानवंदना देण्यासाठी हुतात्मा चौक येथे सकाळी ९ वाजता उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते. ...