शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

राजू शेट्टी - प्रकाश आंबेडकर यांची हातमिळवणी?

By atul.jaiswal | Updated: September 29, 2018 14:15 IST

अकोला : येत्या लोकसभा निवडणुकीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना व भारिप-बहुजन महासंघात युती होण्याची शक्यता असून, त्या दृष्टीने दोन्ही पक्षांच्या अध्यक्षांनी चाचपणी सुरु केली आहे.

ठळक मुद्देरविकांत तूपकर आणि भारिपचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यात शनिवारी अकोला येथे बैठक पार पडली. दोन्ही पक्षांनी युती केल्यास आगामी निवडणुकीत त्याचा कसा फायदा होईल, याबाबत दोन्ही नेत्यांमध्ये सखोल चर्चा झाली. मुंबई येथे ६ आॅक्टोबजर रोजी बैठक होणार आहे. या बैठकीत युतीचे भवितव्य ठरणार असल्याचे रविकांत तूपकर यांनी सांंगितले. 

अकोला : येत्या लोकसभा निवडणुकीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना व भारिप-बहुजन महासंघात युती होण्याची शक्यता असून, त्या दृष्टीने दोन्ही पक्षांच्या अध्यक्षांनी चाचपणी सुरु केली आहे.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खा. राजू शेट्टी आणि भारिप-बमसंचे सर्वेसर्वा अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर या दोहोंमध्ये येत्या  ६ आॅक्टोबर रोजी मुंबई येथे होणार असलेल्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तूपकर आणि भारिपचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यात शनिवारी अकोला येथे बैठक पार पडली. या बैठकीत युतीबाबत सकारात्मक चर्चा झाली.  दोन्ही पक्षांनी युती केल्यास आगामी निवडणुकीत त्याचा कसा फायदा होईल, याबाबत दोन्ही नेत्यांमध्ये सखोल चर्चा झाली. लोकसभा निवडणुकीसाठी  हातमिळवणी जवळपास निश्चित झाली आहे. युतीबाबत अ‍ॅड. आंबेडकर सकारात्मक आहेत. पुढील वाटाघाटासाठी खासदार राजू शेट्टी आणि अ‍ॅड. आंबेडकर यांच्यात मुंबई येथे ६ आॅक्टोबजर रोजी बैठक होणार आहे. या बैठकीत युतीचे भवितव्य ठरणार असल्याचे रविकांत तूपकर यांनी सांंगितले. 

भारिपला काँग्रेसचे वावडे नाहीअ‍ॅड. आंबेडकर व रविकांत तूपकर यांच्यादरम्यान अकोला येथे पार पडलेल्या बैठकीत विविध मुद्यांवर चर्चा झाली. राष्ट्रवादी काँग्रेससोबतचे संबंध कडवट झाल्याचे पृष्ठभूमीवर अ‍ॅड. आंबेडकर यांनी भारिपला काँग्रेसचे वावडे नसल्याचे स्पष्ट केले.  स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि भारिपमध्ये युती झाल्यास काँग्रेसलाही सोबत घेण्याला आपला विरोध नसल्याचे आंबेडकर यांनी रविकांत तूपकर यांना सांगितले. 

टॅग्स :AkolaअकोलाRaju Shettyराजू शेट्टीPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाBharip Bahujan Mahasanghभारिप बहुजन महासंघ