शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
2
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
3
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
4
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
5
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
6
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
7
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
8
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
9
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
10
भाजपचे माजी नगरसेवक हरेश केणी यांचा कॉग्रेस मध्ये प्रवेश
11
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
12
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
13
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
14
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
15
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
16
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
17
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
18
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
19
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
20
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज

सारखी पिरपिर नको, कारखान्यांना नीट गिळू दे आधी; राज ठाकरेंचा पुन्हा 'व्यंग'वार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2018 20:49 IST

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे गेल्या काही दिवसांपासून केंद्र आणि राज्य सरकारवर आपल्या व्यंगचित्रांमधून ताशेरे ओढत आहेत.

मुंबई : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे गेल्या काही दिवसांपासून केंद्र आणि राज्य सरकारवर आपल्या व्यंगचित्रांमधून ताशेरे ओढत आहेत. राज्यात दुष्काळ असताना सरकार साखर कारखान्यांना 550 कोटी रुपये मदत देणार असल्याच्या वृत्तावर त्यांनी व्यंगचित्रातून टीका केली आहे.

 तहाणलेला महाराष्ट्र पाणी मागत आहे आणि आपल्या राज्याचे संवेदनशील महाराष्ट्र सरकार भ्रष्टाचाराने बरबटलेल्या साखर कारखान्यांना कोट्यवधींची मदत करत आहे. यावरून सारखे पाणी दे, पाणी दे म्हणणाऱ्या जनतेला सरकार कसे गप्प बसवत आहे, याची मार्मिक व्यंग राज ठाकरे यांनी साकारले आहे. 

दैनंदिन वापरासाठी, जगण्यासाठी पाण्याची मागणी करणाऱ्या जनतेपेक्षा राज्य सरकारला ऊस आणि साखर कारखाने महत्वाचे वाटत आहेत. यामुळे सारखी पाण्याची मागणी करणाऱ्या जनतेला उद्देशून सरकार जनतेला कोपऱ्यात बसण्यासाठी दटावत आहे. ' वा...! जा बघू , तिथे कोपऱ्यात जाऊन बस! साऱखी आपली पिरपिर पिरपिर, पाणी द्या पाणी द्या !  याला जरा शांतपणे गिळू देशील की नाही!' असे सांगत साखर कारखान्यांमधील भ्रष्टाचाराला सरकार कसे खतपाणी घालतेय यावरही प्रकाश टाकला आहे. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेState Governmentराज्य सरकारSugar factoryसाखर कारखानेwater scarcityपाणी टंचाई