शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

शुद्ध पाण्याचे एटीएम मशीन; चंद्रपूर जिल्ह्यातील लोणवाही ग्रामपंचायतीचा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 2:40 PM

जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात असलेल्या लोणवाही या गावात शुक्रवारी सकाळी शुद्ध पाण्याच्या एटीएमचे उदघाटन करण्यात आले.

ठळक मुद्देपाच रुपयात २० लीटर पाणीपाण्यासाठी गावकऱ्यांना दिले एटीएम कार्ड

राकेश बोरकुलवारलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर- जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात असलेल्या लोणवाही या गावात शुक्रवारी सकाळी शुद्ध पाण्याच्या एटीएमचे उदघाटन करण्यात आले. या गावात गढूळ व पिण्यास अयोग्य पाणी येत होते. त्यामुळे गावकऱ्यांना आरोग्याच्या समस्याही भेडसावत होत्या. या सर्व बाबींचा विचार करून येथील ग्रामपंचायतीने हे स्तुत्य पाऊल उचलले आहे. येथील सरपंच गणेश गोलपल्लीवार व ग्रामसेविका मीनाक्षी बन्सोड यांच्या पुढाकारातून हे पाण्याचे एटीएम साकार झाले आहे.या ठिकाणी गावकऱ्यांना अवघ्या ५ रुपयात २० लीटर पाणी मिळणार आहे. त्यासाठी त्यांनी सर्व गावकऱ्यां

ना एक एटीएम कार्डही दिले आहे. या कार्डाचा वापर करून पाणी वाटप केले जाणार आहे.

टॅग्स :Waterपाणी