शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

"आरक्षण वाचवण्यासाठी ओबीसींचे १०० आमदार निवडून आणणं आवश्यक", प्रकाश आंबेडकर यांचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2024 20:36 IST

Prakash Ambedkar News: एससी आणि एसटी यांचे आरक्षण संविधानिक झालेले आहे. त्याचप्रमाणे ओबीसी आरक्षण सुद्धा संविधानिक झाले पाहिजे अशी मागणी ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केली.

पुणे  - आरक्षण वाचवायचे असेल, तर विधानसभेत ओबीसींचे १०० आमदार निवडून आणणे गरजेचे आहे. आपण कोणत्याही पक्षात असाल, तर तिथे ओबीसींना उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्न केले पाहिजे. जोपर्यंत उमेदवारी मिळत नाही तोपर्यंत आपण १०० चा आकडा गाठत नाही, आणि हा आकडा आपण गाठत नसू तर ओबीसी आरक्षण धोक्यात आहे. एससी आणि एसटी यांचे आरक्षण संविधानिक झालेले आहे. त्याचप्रमाणे ओबीसी आरक्षण सुद्धा संविधानिक झाले पाहिजे, अशी मागणी ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केली.

एसटी व ओबीसी या समाजासाठी सध्या महाराष्ट्रात जी आरक्षणासाठी अराजकता माजली आहे यासंदर्भात आरक्षण बचाव यात्रा गुरूवारी ४ वाजता समताभूमी , फुले वाडा, गंज पेठ आली. यावेळी आरक्षण बचाव संवाद परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आंबेडकर बोलत होते. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मुंबई येथील चैत्यभूमी या ठिकाणाहून आरक्षण बचाव यात्रा सुरू केली आहे.

ही यात्रा गुरुवारी पुण्यात आली. यावेळी ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी महात्मा फुले व सावित्री बाई फुले यांना अभिवादन केले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष सर्वजित बनसोडे, राज्य ज्येष्ठ नेते वसंतस साळवे, उपाध्यक्ष प्रियदर्शी तेलंग, अविनाश भोसिकर, पुणे शहर अध्यक्ष मुन्नवर कुरेशी, विद्यार्थी आघाडीचे नागेश भोसले, ओबीसी संघटनांचे प्रतिनिधी, पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) हे मराठा समाजाचे प्रतिनिधी आहेत. शिवसेना (उध्दव ठाकरे) आणि भाजप हे ब्राह्मण आणि कायस्थ यांचे प्रतिनिधी आहेत.जरांगे पाटील यांची मागणी आहे की, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्या ही मागणी कायदेशीर नाही, असे कोणी म्हणत नाही. तोपर्यंत कोणावर विश्वास ठेवू नका. ही मंडळी फसवणूक करणारी असल्याची टीका ॲड. आंबेडकरांनी प्रस्थापित नेत्यांवर केली.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरOBC Reservationओबीसी आरक्षणreservationआरक्षणPuneपुणे